शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

मनमोहन सिंगांवर टीका केलीच नव्हती!

By admin | Updated: January 21, 2015 02:08 IST

रवींचे नोटिसीला उत्तर : प्रदेशाध्यक्षांना पत्र

पणजी : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध मी काहीच बोललो नव्हतो, असे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे नेते रवी नाईक यांनी आपल्याला बजावलेल्या शिस्तभंगाच्या नोटिसीला उत्तर देताना प्रदेशाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रातून केले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आपण केव्हाही टीका केली नव्हती. आपल्याविरुद्धचे आरोप हे रचले गेले होते, असे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांना लिहिलेल्या पत्रात नाईक यांनी म्हटले आहे. तसेच आपण निवडणूक जिंकण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नसल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर आपण प्रचार सुरू केला होता. त्या काळात किती लोकांची भेट घेतली त्यांची नावे त्यांनी पत्रात लिहिली आहेत. अपक्ष आमदार रोहन खंवटे आणि चर्चचे फादर यांचाही त्यात उल्लेख आहे. ज्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या त्यात आमदार पांडुरंग मडकईकर आणि पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची नावे आहेत. निवडणुकीला अवघे १५ दिवस असताना आपल्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे आपल्याला अगदी कमी दिवस प्रचारासाठी मिळाले. मिळालेल्या दिवसांत घेण्यात आलेल्या भेटीगाठी, कोपरा बैठका आणि जाहीर सभा यांच्या वेळा आणि तारखा यासह माहिती पत्रात नमूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)