शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एलआयसीची लवकरच कर्करोग उपचार विमयोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 18:25 IST

भारतीय आयुर्विणा महामंडळ लवकरच कर्करोगावरील उपचारासाठी विशेष विमा योजना जाहीर करणार असल्याची माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक राजेशी मिड्डा यांनी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पणजी - भारतीय आयुर्विणा महामंडळ लवकरच कर्करोगावरील उपचारासाठी विशेष विमा योजना जाहीर करणार असल्याची माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक राजेशी मिड्डा यांनी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ७२ व्या वर्षपूतीर्निमित्त भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. भारतीयांचे आयुर्मान हे ५० वर्षे वयावरून वाढून ७० वर्षांवर येवून ठेपले आहे, परंतु वाढत्या वयात अनेक आजारही होत आहेत. त्यात सर्वात गंभीर आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे २७ टक्के इतक्या वेगाने कर्क रोग वाढत असल्याची भारतीय कॅन्सर सोसायटीची आकडेवारी सांगते. त्यामुळे कर्करोग उपाचरासाठीची विमा योजना महामंडळाने बनविली असून ती लवकरच जाहीर केली जाणार आहे असे मिड्डा यांनी सांगितले. गोव्यात महामंडळाच्या ११ शाखा आहेत. तीन सेटलाईट कार्यालये, १ ग्राहक विभाग अणि ३ लहान कार्यालये आहेत. एकूण ११.६३ लाख विमा उतरविण्यात आल्या आहेत. चालू वर्षातही महामंडळाने १८ हजाराहून अधइक नवीन पॉलीसी केल्या आहेत. राज्यात वर्षा काठी १०९२८ कोटी रुपये एवढी उलाढाल असल्याची माहितीही मिड्डा यांनी दिली. विमा उतरविण्याला जसा  लोकांकडून महामंडळाला प्रचंढ प्रतिसाद दिला जातो तसाच विम्याचा लाभ देण्यासाठीही महामंडळाकडून तत्परता दाखविली जात आहे. एक ते ५ दिवसात प्रकरणे धसाला लावली जातात. चालू वर्षात राज्यात २५८९ दावे निकालात काढून एकूण ३८.१७ कोटी रुपये वितरीत केल्याची माहिती त्यांनी दिली. देशत २००१ साली खाजगी कंपन्यांना विमा क्षेत्र खुले करण्यात आले तेव्हापासून कित्येक मोठमोठ्या कंपन्या स्पर्धेत उतरल्या. त्यावेळी भारतीय आयुर्विमा मंडळाच्या भवितव्याबद्दल जरा अस्वस्थता निर्माण झाली होती, परंतु लोकांचा महामंडळावरील विश्वास कायम राहिला. आजही देशात ७५ टक्के वाटा हा भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यgoaगोवा