शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चार धरणांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2024 08:06 IST

मात्र जूनअखेरपर्यंत कोणतीही समस्या उद्भवणार नसल्याचा जलस्रोत मुख्य अभियंत्यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : साळावलीसह राज्यातील चार प्रमुख धरणांमधील जलाशयातील पाण्याची पातळी ५० टक्क्यांपेक्षा खाली उतरली आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडल्यास पाण्याची समस्या निर्माण होईल की काय, अशी लोक व्यक्त करीत आहेत.

जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी मात्र तशी कोणतीही समस्या उद्भवणार नसल्याचे सांगताना पुरेसे कच्चे पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जून अखेरपर्यंत पुरेल एवढे पाणी आहे.

राज्याच्या काही भागात तीव्र पाणीटंचाई असताना नेते परराज्यांत प्रचार दौरे करत असल्याबद्दल काँग्रेसचे सुनील कवठणकर यांनी टीका केली आहे.

जलाशयात सध्या किती पाणी? 

साळावली ४९ टक्केअंजुणे ३८ टक्केचापोली ५८ टक्केआमठाणे ३७ टक्केपंचवाडी ३९ टक्केगावणे ५६ टक्के 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी