शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

लहान राज्यांना किमान ४० दिवसांचे अधिवेशन

By admin | Updated: October 15, 2014 01:33 IST

पणजी : लहान राज्यांच्या विधानसभांचे अधिवेशन वर्षाला किमान ४० दिवस आणि मोठ्या राज्यांचे ७० दिवस, तर संसदेचे १०० दिवस अधिवेशन असावे,

पणजी : लहान राज्यांच्या विधानसभांचे अधिवेशन वर्षाला किमान ४० दिवस आणि मोठ्या राज्यांचे ७० दिवस, तर संसदेचे १०० दिवस अधिवेशन असावे, अशी सूचना केंद्रीय संसदीय व्यवहारमंत्री व्यंकय्या नायडू यांनी येथे झालेल्या ‘व्हिप’ परिषदेत केली. अधिवेशनाचे दिवस कमी होणे, कामकाज तहकूब करण्याची वेळ येणे, संसदेचे कामकाज कमी होणे या बाबी लोकशाहीसाठी चिंतेच्या असल्याचे नायडू यांनी सांगितले. राजकारण्यांच्या गुन्हेगारीमुळे संसदेची विश्वासार्हर्ता कमी झाल्याचे मतही नायडू यांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधींमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी, पैशांचा वापर व त्यांची वागणूक यामुळे संसदेची पत खालावत आहे. त्याला संसदेबरोबरच राज्य विधिमंडळही अपवाद नाही, असे नायडू यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींच्या कामगिरीबद्दलही लोक समाधानी नाहीत, असे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींची प्रतिमा जनमानसामध्ये चांगली नाही, ही चिंतेची बाब आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी गांभीर्यपूर्वक काम करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून काही चांगल्या गोष्टींना सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)