शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

किनारपट्टी स्वच्छतेची चौकशी एसीबी करणार : मनोहर पर्रीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 20:16 IST

राज्याच्या किनारपट्टीच्या स्वच्छता कंत्रटाची चौकशी नव्याने दक्षता खात्याचा भ्रष्टाचारविरोधी विभाग (एसीबी) करणार आहे.

पणजी : राज्याच्या किनारपट्टीच्या स्वच्छता कंत्रटाची चौकशी नव्याने दक्षता खात्याचा भ्रष्टाचारविरोधी विभाग (एसीबी) करणार आहे. लोकायुक्तांचा अहवाल स्वीकारून सरकारने तशी सूचना एसीबीला केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी येथे ही माहिती दिली.लोकायुक्त पी. के. मिश्र यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये सरकारला अहवाल सादर करून एसीबीच्या यापूर्वीच्या चौकशी कामाविषयी असमाधान व्यक्त केले व नव्याने एसीबीने चौकशी काम करावे किंवा सीबीआयकडेही तपास काम सोपविण्याचा विचार सरकार करू शकते, असे अहवालात म्हटले होते. मात्र सरकारने सीबीआयकडे प्रकरण सोपविण्याचा धोका पत्करला नाही. लोकायुक्तांनी अहवाल सादर केल्यानंतर 10 दिवसांत सरकारने आपली त्याविषयीची भूमिका लोकायुक्तांना कळविणे गरजेचे असते. अहवाल स्वीकारला की फेटाळला किंवा कोणती कारवाई प्रस्तावित आहे ते कळवावे लागते. सरकारने अजून लोकायुक्तांना त्याविषयी काहीच कळविलेले नाही. 10 दिवसांची मुदत येत्या 16 डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. मुख्यमंत्री शनिवारी ताळगाव येथे झालेल्या रोटरी क्लबच्या प्लास्टीकविरोधी जागृती विषयक एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना किनारपट्टी स्वच्छा कंत्रट आणि लोकायुक्त अहवाल याविषयी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की लोकायुक्तांची शिफारस सरकारने स्वीकारली आहे. एसीबीला नव्याने चौकशी काम करण्यास सांगितले आहे. दरम्यान, किनारपट्टी स्वच्छता कंत्रटाबाबत लोकायुक्तांनी आपल्या अहवालातून अनेक गंभीर निरीक्षणो केली असून सरकारने अजून ती निरीक्षणो गंभीरपणो घेतलेली दिसत नाही. प्रकरण सीबीआयकडे दिले गेले असते तर सीबीआयने पाळेमुळे खणून काढली असती. कोटय़वधी रुपये किना:यांच्या स्वच्छतेच्या नावाखाली कसे वाया घालविले गेले ते लोकायुक्तांच्या अहवालातून कळून येते. दोन वर्षापूर्वी विरोधकांनी हे प्रकरण विधानसभेत गाजवले होते. त्यावेळी रोहन खंवटे यांनी हे प्रकरण लावून धरले होते पण आता खंवटे हे र्पीकर मंत्रिमंडळात मंत्री आहेत. लोकायुक्तांनी आपल्या अहवालातून माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर तसेच कंत्रटदार कंपन्या व पर्यटन खात्याच्या काही अधिका:यांवर ठपका ठेवलेला आहे. मात्र मुख्यमंत्री र्पीकर यांनी यापूर्वीही त्याविषयी काही भाष्य केलेले नाही. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा