शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

विश्वाच्या नेतृत्वाची भारताकडे क्षमता

By admin | Updated: December 15, 2014 01:22 IST

रघुनाथ माशेलकर : साखळी येथे पुरस्कार वितरण

डिचोली : संपूर्ण विश्वाचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्या राष्ट्राजवळ असून जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे व त्या दृष्टीने ‘मार्इंड सेट’ करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. सद््गुरू श्री वामनराव पै जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. माशेलकर उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. साखळी येथील रवींद्र भवनात रविवारी पुरस्कार प्रदान सोहळ््याचे आयोजन जीवन विद्या मिशनतर्फे केले होते. या प्रसंगी विश्वसंत सद््गुरू वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हाद वामनराव पै, सभापती राजेंद्र आर्लेकर, आ. डॉ. प्रमोद सावंत, डॉ. संजय, गौरीश धोंड, प्रभाकर उंडे, आनंद राणे, उमेश पांगम, प्रवीण सुभेदार, विश्वास देशपांडे आदींचीही उपस्थिती होती. डॉ. माशेलकर म्हणाले, उद्याचा भारत घडविणाऱ्या आजच्या बालकांवर सुसंस्कार गरजेचे आहेत. आचार - विचारांची सांगड घालण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. तीर्थक्षेत्रे ही ज्ञानक्षेत्रे झाली पाहिजेत. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच पर्यावरणीय आणि राष्ट्राभिमानी मूल्यांची जोपासना करणारी सक्षम नागरिकांची फौज निर्माण झाली पाहिजेत. दरम्यान, प्रल्हाद पै यांनी ‘विज्ञान आणि विवेक’ या विषयावर मार्गदर्शन केले. सुनील रेगे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)