शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याचा घटनांत वाढ : प्रतिदिन अग्निशमन दलाकडे येतात १५ ते २५ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2024 15:26 IST

गेल्या वर्षी याच दिवसांत डाेंगराळ भागात आग्नी तांडव झाला होता. सत्तरीतील तसेच इतर भागातील अनेक डाेगरांवर आग लागण्याचा घटना या दिवसात घडत आहेत.

नारायण गावस

पणजी : राज्यात मागील आठवड्यापासून प्रचंड उष्णता वाढत असून आग लागण्याचा घटनाही वाढत आहेत. अग्निशमन दलाकडे  प्रतिदिन १५ ते २५ आग लागण्याचा तक्रारी येत आहेत.  यात बहुतांश तक्रारी या माळरान तसेच काजू बागायतीला लागण्याचा घटना आहेत. सध्या उष्णता एवढी वाढली आहे की मिळेल तिथे आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

गेल्या वर्षी याच दिवसांत डाेंगराळ भागात आग्नी तांडव झाला होता. सत्तरीतील तसेच इतर भागातील अनेक डाेगरांवर आग लागण्याचा घटना या दिवसात घडत आहेत. अजूनही अशा घटना घडत आहे. बहुतांश आग ही काजू बागायतीमध्ये लागतात. लाेक सिगरेट ओढून ती न विझवता फेकून देतात यातून सुक्या गवताला पेट धरला जातो नंतर तसेच काजू बागायतीमध्ये जाते. तसेच लोक बागायती साफ करण्यासाठी आग लावतात ती आग नंतर त्यांना आटोक्याबाहेर गेल्यावर आग रौद्ररुप धारण करुन बागायत नष्ट करते. आतापर्यंत अनेक अशा तक्रारी अग्निशमन दलाकडे आल्या आहेत. 

तसेच या दिवसात उष्णता वाढत असल्याने गोदामांना तसेच दुकानांना त्याचप्रमाणे घारातील गॅस सिलिडर फुटण्याचा घटनाही घडत आहे. अनेक ठिकाणी असे प्रकार घटन असू् अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणताना अनेक कष्ट घ्यावे लागत आहेत.  यंदा सत्तरी, पेडणे, डिचाेली तसेच इतर विविध भागात काजू बागायतींना आग लागण्याच्या  घटना  घडल्या आहेत.  तसेच घरांनाही आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

राज्यात बहुतांश माळरानात तसेच काजू बागायतीला आग लागण्याच्या घटना या जानेवारी ते मे पर्यंत  घडत असतात. आता सध्या उष्णता वाढली असल्याने लोकांनी अशी उघड्यावर आग लावणे टाळावे. माळरानात  लागले आग आटोक्यात आणताना मोठा त्रास होताे.  अग्नीशमन दलाची गाडी पोहचू शकत नसल्याने हाताने पाणी घेऊन आग विझवावी लागते असे अग्नीशमन दलाचे अधिकारी निलेश यांनी सांगितले.

टॅग्स :fireआग