शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याचा घटनांत वाढ : प्रतिदिन अग्निशमन दलाकडे येतात १५ ते २५ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2024 15:26 IST

गेल्या वर्षी याच दिवसांत डाेंगराळ भागात आग्नी तांडव झाला होता. सत्तरीतील तसेच इतर भागातील अनेक डाेगरांवर आग लागण्याचा घटना या दिवसात घडत आहेत.

नारायण गावस

पणजी : राज्यात मागील आठवड्यापासून प्रचंड उष्णता वाढत असून आग लागण्याचा घटनाही वाढत आहेत. अग्निशमन दलाकडे  प्रतिदिन १५ ते २५ आग लागण्याचा तक्रारी येत आहेत.  यात बहुतांश तक्रारी या माळरान तसेच काजू बागायतीला लागण्याचा घटना आहेत. सध्या उष्णता एवढी वाढली आहे की मिळेल तिथे आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

गेल्या वर्षी याच दिवसांत डाेंगराळ भागात आग्नी तांडव झाला होता. सत्तरीतील तसेच इतर भागातील अनेक डाेगरांवर आग लागण्याचा घटना या दिवसात घडत आहेत. अजूनही अशा घटना घडत आहे. बहुतांश आग ही काजू बागायतीमध्ये लागतात. लाेक सिगरेट ओढून ती न विझवता फेकून देतात यातून सुक्या गवताला पेट धरला जातो नंतर तसेच काजू बागायतीमध्ये जाते. तसेच लोक बागायती साफ करण्यासाठी आग लावतात ती आग नंतर त्यांना आटोक्याबाहेर गेल्यावर आग रौद्ररुप धारण करुन बागायत नष्ट करते. आतापर्यंत अनेक अशा तक्रारी अग्निशमन दलाकडे आल्या आहेत. 

तसेच या दिवसात उष्णता वाढत असल्याने गोदामांना तसेच दुकानांना त्याचप्रमाणे घारातील गॅस सिलिडर फुटण्याचा घटनाही घडत आहे. अनेक ठिकाणी असे प्रकार घटन असू् अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणताना अनेक कष्ट घ्यावे लागत आहेत.  यंदा सत्तरी, पेडणे, डिचाेली तसेच इतर विविध भागात काजू बागायतींना आग लागण्याच्या  घटना  घडल्या आहेत.  तसेच घरांनाही आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

राज्यात बहुतांश माळरानात तसेच काजू बागायतीला आग लागण्याच्या घटना या जानेवारी ते मे पर्यंत  घडत असतात. आता सध्या उष्णता वाढली असल्याने लोकांनी अशी उघड्यावर आग लावणे टाळावे. माळरानात  लागले आग आटोक्यात आणताना मोठा त्रास होताे.  अग्नीशमन दलाची गाडी पोहचू शकत नसल्याने हाताने पाणी घेऊन आग विझवावी लागते असे अग्नीशमन दलाचे अधिकारी निलेश यांनी सांगितले.

टॅग्स :fireआग