शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

स्मार्ट फोनच्या काळात वाचनालये पडली बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 19:45 IST

स्मार्ट फोनमुळे वाचनाकडे दुलर्क्ष

नारायण गावस 

पणजी: नवीन पिढी वाचनाकडे वळावी यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. पण त्याला चांगला प्रतिसाद मिळत नाही. सध्या राज्यात ६० ग्रामपंचायतीत वाचनालये आहेत. यातील ४५ कशीबशी सुरु आहेत तर यातील १५ वाचनालये बंद पडली आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ही वाचनालये बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.

स्मार्ट फोनमुळे वाचनाकडे दुलर्क्ष

मागील काही वर्षापासून स्मार्ट फाेनच्या वाढत्या प्रभावामुळे वाचनाकडे लाेकांनी पाठ फिरवीली आहे. काही वर्षापूर्वी विद्यर्थी संशोधन करण्यासाठी वाचनालयात जाऊन अनेक पुस्तकांचे वाचन करत होते. पण आता गुगल फेसबुक, युट्युब अशा साेशल मिडीयावरुन माहिती गाेळा करुन आपला अभ्यास करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून पुस्तकांचे वाचन होत नाही. तसेच ग्रामीण भागातील लोकही पंचायत पातळीवरील वाचनालयात कधी जात नाही अशा विविध कारणामुळे ही वाचनालये बंद पडली आहे,

शिक्षकांनी पुढाकर घेणे गरजेचे आहेविद्यार्थाी वाचनाकडे वळावे यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. प्रत्येक शिक्षकाने वर्षाला किमान १० पुस्तके वाचण्याचा निर्णय झाला होता. शिक्षकांनी या १० पुस्तकांची माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. पण किती शिक्षक पुस्तके वाचतात हे शिक्षण खात्याला माहित असणार. जर शिक्षकच नवीन पुस्तके वाचत नसेल तर विद्यार्थीही वाचनाकडेे वळू शकणार नाही. आता नविन शिक्षण धोरणात संशोधन शिक्षणावर जास्त भर दिली आहे. यामुळे शिक्षकांना तसेच विद्यार्थंना वाचनावर जास्त भर द्यावी लागणार आहे.

वाचनाकडे गरज म्हणून पाहिले पाहीजे लहानपणापासून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली पाहीजे. पालकांनी मुलांना हातात मोबाईल देण्यापेक्षा पुस्तक द्यावे जेणेकरुन मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण हाेईल.- अनिल सामंत - साहित्यिक - अध्यक्ष मराठी अकादमी मराठी

वाचनामुळे बौद्धीक वाढ होत असते पण माेबाईलच्या काळात सर्वजण वाचनाकडे दुर्लक्ष करत आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यामुळे पालकांनी तसेच आम्ही सर्वांनी वाचनाचे महत्व नव्या पिढीला सांगणे गरजेचे आहे.-सरिता कामत : शिक्षिका

तालुका -वाचनालये

  • तिसवाडी - ४
  • फोंडा -२
  • सांगे -२
  • धारबांदोडा -२
  • बार्देश- ९
  • सत्तरी -२
  • पडणे -१२
  • सासष्टी - ४
  • केपे -३
  • काणकोण -३
  • डिचाेली - २
टॅग्स :goaगोवा