शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राज्यात मुसळधार! सर्वत्र पडझड, पूरस्थिती निर्माण, दोन दिवस रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 14:47 IST

मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली गेले, अनेक ठिकाणी पडझड झाली लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरले.

नारायण गावस 

पणजी: राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली गेले, अनेक ठिकाणी पडझड झाली लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. राज्यात हवामान खात्याने रविवार सोमवार रेड अलर्ट जारी केला असून लाेकांनी सर्तक राहण्याचा इशाराही खात्याने दिला आहे. तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणनेही लोकांना मदतीसाठी नंबर जाहीर केला आहे. 

सर्वत्र पडझड सुरुच

राज्यात गेल्या आठवडाभर पाऊस सुरुच आहे. पण शनिवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. आज रविवार सार्वजनिक सुट्टी असूनही मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकांना घरापासून बाहेर पडता आले नाही. सर्व रस्त्यांवर  गुडघाभर पाणी भरले आहे. नद्यांची पातळी वाढली आहे. बहुतांश  ठिकाणी रस्ते पाण्यात  गेल्याने  अनेक वाहनांना याचा त्रास झाला. तसेच राज्यभर पडझडीच्या मोठ्या घटना घडल्या.

धरणे नद्यांची पातळी भरली 

राज्यात मुसळधार पडत असलेल्या पावसाने धरणे नद्या भरल्या आहेत.  तिळारी तसेच अंजूणे धरण भरायला आल्याने या धरणातून आज रात्रीपर्यंत पाणी साेडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी शेजारील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. जलस्त्राेत खात्याकडून या धरणाच्या  पाण्याची पाहणी केली जात आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व नद्यांची पाण्याची  पातळी वाढली असल्याने  राेद्र रुप धारण केले आहे.

आज उद्या रेड अलर्ट

राज्यात हवामान खात्याने  रविवार तसेच सोमवार रेड अर्लट जारी केला आहे. तसेच पुढील  दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. या मुसळधार पावसाने माेठी हानीही केली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.  लाेकांच्या घराच्या भिंती कोसळून माेठी नुकसान झाली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्काली   न परिस्थिती ०८३२ -२४१९५५०, २२२५३८३, २७९४१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस