शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

 मानवी तस्करी संपली की पोलीस कारवाई थांबली? गोव्यातील महिला सुरक्षागृह झाले रिक्त

By वासुदेव.पागी | Updated: November 18, 2023 19:18 IST

मागील २२ वर्षात पहिल्यांदाच  असा दिवस उजाडला आहे जेव्हा मेरशी येथील सरकारी सुधारगृहात एकही महिला नसल्यामुळे हे सुरक्षागृह रिक्त आहे.

पणजी : मागील २२ वर्षात पहिल्यांदाच  असा दिवस उजाडला आहे जेव्हा मेरशी येथील सरकारी सुधारगृहात एकही महिला नसल्यामुळे हे सुरक्षागृह रिक्त आहे. मात्र गोव्यात अनैतिक मानवी तस्करी बंद झाल्यामुळे सुरक्षगृह रिक्त आहे की  वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर पोलीस कारवाई करीत नाहीत म्हणून रिक्त आहे हा कळीचा मुद्दा ठरला आहे. 

महिला सुरक्षागृहात एकही महिला नाही असे मागील २२ वर्षात कधीच झाले नव्हते. सुरक्षागृहात मुलींना आणण्याचे प्रमाणच कमी झाल्यामुळे ते रिक्त झाले आहे. वर्ष २०२० पासून हे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. वर्ष २०२३ मध्ये १ जानेवारीपासून आतापर्यंत अवघ्या १८ मुलींना ठेवण्यात आले होते. ही संख्या आतापर्यंतच्या ९ वर्षातील सर्वात कमी संख्या आहे. वर्ष २०१८ मध्ये सर्वाधिक १०२ मुलींना दाखल करण्यात आले होते. २०२० या कोविड वर्षातही ३० जणांना दाखल करण्यात आले होते.वर्ष २०२२ पासून या केंद्रात मुलींना आणण्याचे प्रमाण खूपच घटले. याचे कारण म्हणजे पोलीस कारवाई खुपच कमी झाली. 

  • २०१५     ८०
  • २०१६    ८५
  • २०१७    ७८
  • २०१८   १०२
  • २०१९   ८७
  • २०२०   ३०
  • २०२१    ३८
  • २०२२   १९
  • २०२३   १८ 
टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस