शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सरकार हुकुमशाहप्रमाणे वागते: पणजीत कामगार वर्गाची निदर्शने, पाळला काळा दिवस

By पूजा प्रभूगावकर | Updated: October 3, 2023 13:34 IST

ॲड. मंगेशकर म्हणाले, की खासगी क्षेत्रात कामगारांना फार कमी पगार आहे.

पणजी: आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या कामगारांचा आवाज सरकार गुन्हे नोंद करुन दाबत आहे. सरकार हुकुमशाह प्रमाणे वागत असल्याचे नमूद करुन सरकारच्या या भूमिकेविरोधात कामगारवर्गाने पणजी येथील आझाद मैदानावर निदर्शने करुन काळा दिवस पाळला.

कुठल्याही पक्षाचे सरकार आले, तरी ते कामगारांच्या हिताआडच वागते. अशा धोरणांना कामगार नेहमीच विरोध करत राहणार आहे. काही झाले तरी मागे हटणार नसल्याचेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आयटक नेते ॲड. राजू मंगेशकर, ॲड. प्रसन्न उटगी व अन्य हजर होते.

ॲड. मंगेशकर म्हणाले, की खासगी क्षेत्रात कामगारांना फार कमी पगार आहे. त्यातच अनेक कंपन्यांकडून व्यवस्थापन कामगारांची सतावणूक करते. परंतु त्याविरोधात आवाज उठवताच सरकार कामगारांवर गुन्हे नोंद करुन आवाज दाबत आहेत. त्यांच्यावर अन्याय करते. फार्मा क्षेत्रातील कामगारांना सुध्दा कमी पगार मिळत असून याविरोधात आंदोलनाचा इशारा देताच एस्मा लागू केला जातो. सरकार कामगार विरोधी असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाLabourकामगारagitationआंदोलन