शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

Goa: फलोत्पादन मंडळावर मिळणार आता रानभाज्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 16:56 IST

Goa News: गोवा फलोत्पादन मंडळातर्फे आता शेतकऱ्याकडून  रानभाजी खरेदी  केली जाणार असून ही रानभाजी  आता फलाेत्पादनाच्या दालनावर ग्राहकांना उपलब्ध असणार आहे.

-नारायण गावस पणजी - गोवा फलोत्पादन मंडळातर्फे आता शेतकऱ्याकडून  रानभाजी खरेदी  केली जाणार असून ही रानभाजी  आता फलाेत्पादनाच्या दालनावर ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. यात ताळकीळा, तेरे, अळू तसेच इतर रानभाज्याचा समावेश असणार आहे अशी माहिती फलाेत्पादन मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिली.

सभापती रमेश तवडकर यांनी हा संकल्प मांडला होता. रानभाज्या या आरोग्यास चांगल्या आहे. पण त्या लोकांना सहज मिळत नाही. शहरी लाेकांना या भाज्या मिळत नाही. ग्रामिण लाेकांना गावात उपलब्ध असतात. त्यामुळे  हंगामी येणाऱ्या भाज्या शेतकऱ्यांकडून  फलोत्पादन मंडळाने घेऊन त्या ग्राहकांसाठी उपलब्ध कराव्या अशी मागणी केली होती. त्यामुळे आम्ही आता सर्व शेतकऱ्यांना आव्हान करणार आहोत.  शेतकऱ्यांकडून रानभाज्या घेतल्या जाणार असून त्यांना  त्या बदल्यात याेग्य असा  मोबदलाही दिला जाणार आहे. यामुळे शेतकरीही  बळकट होणार आहे, असेही आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

भाज्यांच्या विक्रीत वाढराज्यात फलोत्पादन मंडळातून चांगल्या दजार्च्या भाजी कमी दरात मिळत असल्याने भाजी खरेदीचा दर्जा वाढला आहे. फलोत्पादन मंडळ प्रतिदिन १४० टन भाजीची विक्री करत असते. काही फलाेत्पादन दालनावर प्रती दिन १ लाख पर्यतची भाजी विक्री होत आहे. लाेकांनी फलोत्पादन मंडळावर विश्वास ठेवला असल्याने या दालनावर विक्री वाढली आहे, असेही आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा