शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गोवा : उष्णतेचा पारा चढला,  राज्याचे तापमान पोहचले ३४.५ अंशावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 15:43 IST

गेल्या आठवड्यापेक्षा यंदा १ अंशाने तापमान वाढले आहे.

नारायण गावस

पणजी: राज्यातील तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार  शुक्रवारी पणजीत कमाल तापमान ३४.५ अंश झाले होते तर मुरगावात कमाल तापमान ३४.२ अंश नाेंद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापेक्षा यंदा १ अंशाने तापमान वाढले आहे.

गेल्या आठवड्यात राज्यात कमाल तापमान ३३.५ होते तर कमाल तापमान २७ अंश नाेंद करण्यात आले होते. पण आता पुन्हा ते १ अंशाने वाढले आहे. पुढील आठ दिवस हे तापमान असेच स्थिर राहणार असल्याने लोकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यंदा मार्च एप्रिल महिन्यापासून तापमानाचा पारा ३४ अंशावर गेला होता. आता मे महिन्यात तो ३४.५ ते ३५ अंशावर गेला आहे. आता पुढे यात आणखी वाढ हाेऊ शकते. या कडाक्याच्या उष्णतेमुळे लाेकांना बाहेर फिरणे असाहाय्य झाले आहे.

वाढत्या उष्णतेच्या बचावासाठी लोकांनीही आता दुपारी १२ ते ३ पर्यंत खुल्या उन्हात बाहेर पडणे टाळले आहे. आराेग्य खात्याने या वेळी बाहेर  न पडण्याचा इशारा दिला आहे. सध्या  वाढत्या उष्णतेमुळे लोकांना हृदय  विकार डोकेदुखी पोटात मळमळ उलटी तसेच अन्य इतर लहान माेठे आजार जडले आहेत. बहुतांश लाेक आता मसालेदार अन्न न  खाता साधा फळाहार व भाजांचा आहार घेत आहे.

टॅग्स :goaगोवा