शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गोवा : उष्णतेचा पारा चढला,  राज्याचे तापमान पोहचले ३४.५ अंशावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 15:43 IST

गेल्या आठवड्यापेक्षा यंदा १ अंशाने तापमान वाढले आहे.

नारायण गावस

पणजी: राज्यातील तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार  शुक्रवारी पणजीत कमाल तापमान ३४.५ अंश झाले होते तर मुरगावात कमाल तापमान ३४.२ अंश नाेंद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापेक्षा यंदा १ अंशाने तापमान वाढले आहे.

गेल्या आठवड्यात राज्यात कमाल तापमान ३३.५ होते तर कमाल तापमान २७ अंश नाेंद करण्यात आले होते. पण आता पुन्हा ते १ अंशाने वाढले आहे. पुढील आठ दिवस हे तापमान असेच स्थिर राहणार असल्याने लोकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यंदा मार्च एप्रिल महिन्यापासून तापमानाचा पारा ३४ अंशावर गेला होता. आता मे महिन्यात तो ३४.५ ते ३५ अंशावर गेला आहे. आता पुढे यात आणखी वाढ हाेऊ शकते. या कडाक्याच्या उष्णतेमुळे लाेकांना बाहेर फिरणे असाहाय्य झाले आहे.

वाढत्या उष्णतेच्या बचावासाठी लोकांनीही आता दुपारी १२ ते ३ पर्यंत खुल्या उन्हात बाहेर पडणे टाळले आहे. आराेग्य खात्याने या वेळी बाहेर  न पडण्याचा इशारा दिला आहे. सध्या  वाढत्या उष्णतेमुळे लोकांना हृदय  विकार डोकेदुखी पोटात मळमळ उलटी तसेच अन्य इतर लहान माेठे आजार जडले आहेत. बहुतांश लाेक आता मसालेदार अन्न न  खाता साधा फळाहार व भाजांचा आहार घेत आहे.

टॅग्स :goaगोवा