शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

गोवा : उष्णतेचा पारा चढला,  राज्याचे तापमान पोहचले ३४.५ अंशावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 15:43 IST

गेल्या आठवड्यापेक्षा यंदा १ अंशाने तापमान वाढले आहे.

नारायण गावस

पणजी: राज्यातील तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार  शुक्रवारी पणजीत कमाल तापमान ३४.५ अंश झाले होते तर मुरगावात कमाल तापमान ३४.२ अंश नाेंद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापेक्षा यंदा १ अंशाने तापमान वाढले आहे.

गेल्या आठवड्यात राज्यात कमाल तापमान ३३.५ होते तर कमाल तापमान २७ अंश नाेंद करण्यात आले होते. पण आता पुन्हा ते १ अंशाने वाढले आहे. पुढील आठ दिवस हे तापमान असेच स्थिर राहणार असल्याने लोकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यंदा मार्च एप्रिल महिन्यापासून तापमानाचा पारा ३४ अंशावर गेला होता. आता मे महिन्यात तो ३४.५ ते ३५ अंशावर गेला आहे. आता पुढे यात आणखी वाढ हाेऊ शकते. या कडाक्याच्या उष्णतेमुळे लाेकांना बाहेर फिरणे असाहाय्य झाले आहे.

वाढत्या उष्णतेच्या बचावासाठी लोकांनीही आता दुपारी १२ ते ३ पर्यंत खुल्या उन्हात बाहेर पडणे टाळले आहे. आराेग्य खात्याने या वेळी बाहेर  न पडण्याचा इशारा दिला आहे. सध्या  वाढत्या उष्णतेमुळे लोकांना हृदय  विकार डोकेदुखी पोटात मळमळ उलटी तसेच अन्य इतर लहान माेठे आजार जडले आहेत. बहुतांश लाेक आता मसालेदार अन्न न  खाता साधा फळाहार व भाजांचा आहार घेत आहे.

टॅग्स :goaगोवा