शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

Goa: बाजारामध्ये निरफणस १५० ते २०० रुपये : ग्राहकांकडून निरफणसाला चांगली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 3:30 PM

Goa News: राज्यात आंब्यानंतर आता बाजारात निरफणसाला मागणी वाढू लागली आहे. निरफणस ही अनेक लाेकांची आवडीची भाजी असल्याने माेठ्या प्रमाणात या निरफणसाला मागणी आहे. आता बाजारामध्ये निरफणस विक्रीस यायला लागले आहेत.  

- नारायण गावस 

पणजी - राज्यात आंब्यानंतर आता बाजारात निरफणसाला मागणी वाढू लागली आहे. निरफणस ही अनेक लाेकांची आवडीची भाजी असल्याने माेठ्या प्रमाणात या निरफणसाला मागणी आहे. आता बाजारामध्ये निरफणस विक्रीस यायला लागले आहेत.  सध्या राज्यातील विविध बाजारातील मार्केटमध्ये लहान आकाराचे निरफणस १२० ते १५० रुपयांनी विकले जात आहेत तर माेठ्या आगाराचे निरफणस २०० रुपये पर्यंत विकले जात आहे.

निरफणसाला मोठी मागणी असल्याने असल्याने त्याचा दरही चढाच असतो. अनेकांना निरफणसाची भाजी त्यापेक्षा जास्त निरफणसाची तळलेली कापे खूपच स्वादिष्ट लागतात. म्हणून अनेक लोक निरफणस घेतात. शहरापासून गावापर्यंत सर्वच भागात निरफणसाची झाडे आहेत.  अनेक लाेक आता निरफणसाची कलमी झाडे लावतात. त्यामुळे निरफणसाचे सर्वच भागातून उत्पादन घेतल जाते. पण त्याचे उत्पादन हे कमी असते तसेच वर्षातून ठराविक वेळी मिळत असल्याने त्याला मागणी मोठी आहे.

आता पूर्वी सारखे मोठ्या आकाराचे निरफणस मिळत नाही. त्याला मोठे झाल्यावर कीड लागते. तर अनेक  लहान आकाराचे निरफणस झाडावरुनच गळून पडतात.  त्यामुळे त्याचे उत्पादन घटत आहे त्यामुळे  याला मागणी जास्त असतें. पूर्वी आमच्या झाडाला मोठ्या   प्रमाणात निरफणस मिळत होते. यंदा त्याची लागवड घटली आहे. पण निरफणसाला मागणी माेठी  असते, त्यामुळे त्याला दरही चांगला मिळतो, असे साखळी मार्केटमधील गावठी भाजी निरफणस विक्रेत्या  शेवंती नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाfoodअन्न