शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी आम्हाला अनेक ॲाफर्स होत्या, मनोज परब यांचा दावा

By किशोर कुबल | Updated: May 9, 2024 16:06 IST

Goa Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी आम्हाला अनेक ॲाफर्स होत्या परंतु आरजी माघार घेण्यासाठी जन्मलेली नाही. आजवर गोवेकरांनी नेहमीच तडजोडीचे राजकारण पाहिले आहे. आरजी स्वार्थासाठी कधीही अशा तडजोडी करणार नसल्याचे पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी स्पष्ट केले.

- किशोर कुबल  पणजी - लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी आम्हाला अनेक ॲाफर्स होत्या परंतु आरजी माघार घेण्यासाठी जन्मलेली नाही. आजवर गोवेकरांनी नेहमीच तडजोडीचे राजकारण पाहिले आहे. आरजी स्वार्थासाठी कधीही अशा तडजोडी करणार नसल्याचे पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत आमदार वीरेश बोरकर व खजिनदार अजय खोलकर उपस्थित होते. परब म्हणाले कि‘ गोव्यातील निवडणुकांचा ट्रेंड बदलयतोय. प्रचारात जाती, धर्माचे राजकारण केले जाते. धर्म संकटात आहे, असे सांगून मतें मागितली जातात. लोकशाही व भारतीय राज्यघटना बाजुलाच राहिली आहे.’

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आरजीने उत्तर गोव्यात १८ लाख व दक्षिण गोव्यात १५ लाख मिळून ३३ लाख रुपये खर्च केल्याची माहिती पक्षाने निवडणूक आयोगाला सादर केली आहे.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४