शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

गोवा कर्जाच्या खाईत

By admin | Updated: March 23, 2017 20:05 IST

भाजप सरकारच्या पाच वर्षांत काळात राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा भार तब्बल ५ हजार १४६ कोटी रुपयांनी

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 23 - भाजप सरकारच्या पाच वर्षांत काळात राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा भार तब्बल ५ हजार १४६ कोटी रुपयांनी वाढला. २0१२ पासूनची ही कर्जवाढ ७४.८८ टक्के आहे. वेगवेगळ्या सवलती तसेच योजनांच्या माध्यमातून वाटली जाणारी आर्थिक खिरापत आणि विशेष म्हणजे विकासकामांवर आवश्यकतेपेक्षा जास्त होणारा वायफळ खर्च राज्याला कर्जाच्या खाईत लोटण्यास कारणीभूत असल्याचे अभ्यासकांचेमतआहे.विधानसभेत सादर केलेल्या २0१६-१७ च्या आर्थिक पाहणी अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षअखेर म्हणजेच ३१ मार्ज २0१६ रोजी राज्याचे कर्ज १0 हजार ९४५ कोटी ३८ लाख रुपये होते. येत्या ३१ मार्चपर्यंत कर्ज १२ हजार १८ कोटी ९५ लाख रुपयांवर पोचेल, असा अंदाज आहे. वर्षभरातील कर्जवाढ १0३ कोटी ७८ लाख रुपये आहे. २0१२ साली राज्याच्या डोक्यावर ६ हजार ८७२ कोटी ३६ लाख रुपये कर्ज होते. पाच वर्षांच्या काळात आर्थिक तूटही वाढली आहे. २0१२-१३ मध्ये ती एक हजार १३७ कोटी ३६ लाख रुपये होती. आज आर्थिक तूट २ हजार एक कोटी ८३ लाख रुपयांवर पोचली आहे. अर्थव्यवस्था मंदावली गोव्याची अर्थव्यवस्थाही मंदावल्याचे चित्र या अहवालातून दिसते. २0१५-१६ या आर्थिक वर्षात ८.४ टक्क्यांवरून घसरून २0१६-१७ या आर्थिक वर्षात विकास दर ५.५ टक्क्यांवर आला आहे. राष्ट्रीय सरसरीच्या तुलनेत हे प्रमाण लक्षणीय घसरलेले आहे. नोटाबंदीचा परिणाम काही प्रमाणात अर्थव्यवस्थेवर झाल्याचे अनुमान काढले जाते. स्टॅट्युटरी लिक्विडिटी आधारित खुल्या बाजारपेठेतील कर्जही वाढले आहे. एसएलआर आधारित बाजारपेठेतील कर्ज २0१३ साली ४६.५४ टक्के होते ते या आर्थिक वर्षात ५९.४२ टक्क्यांवर पोचले आहे. (प्रतिनिधी)