शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

गोवा आयआरबीचे जवान त्रिपुरा-मेघालयात, आदेशाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 20:02 IST

मेघालय व त्रिपुरा येथे होणा-या विधानसभा निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गोवा पोलिसांच्या भारतीय राखीव बटालियनच्या ९० जवानांची एक कंपनी त्रिपुरा व मेघालयात निघण्याच्या तयारीत असून, केवळ आदेश मिळण्याची प्रतीक्षा आहे.

पणजी: मेघालय व त्रिपुरा येथे होणा-या विधानसभा निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गोवा पोलिसांच्या भारतीय राखीव बटालियनच्या ९० जवानांची एक कंपनी त्रिपुरा व मेघालयात निघण्याच्या तयारीत असून, केवळ आदेश मिळण्याची प्रतीक्षा आहे.बटालियनच्या ९० जवानांना त्यासाठी सूचना देण्यात आल्या असून, सज्जता ठेवण्यास सांगितली आहे. तसेच त्यांना रायफल्स व इतर साहित्य ताब्यात घेण्यास सांगितले आहे. पैकी बहुतेक जवानांनी मंगळवारी रायफल्स ताब्यात घेतल्या आहेत.पुढील आठवड्यातही त्यांना रवाना होण्याची आज्ञा दिली जाऊ शकते. अद्याप अधिकृत आदेश न निघाल्यामुळे तूर्त कुणी रेल्वे तिकीट वगैरे आरक्षित केलेली नाही. याविषयी माहिती देताना आयआरबी व प्रशिक्षण विभागाचे प्रमुख अधीक्षक विश्राम बोरकर यांना विचारले असता त्यांनी आयआरबीची एक कंपनी इशान्येकडील देशात रवाना होणार हे निश्चित असल्याचे सांगितले. अद्याप अधिकृत आदेश न आल्यामुळे जाण्याची तारीख ठरली नाही. परंतु आदेश कधीही येऊ शकतो, असे ते म्हणाले.गोव्यातून जाणार असलेल्या तुकडीत केवळ पुरुष जवानांचा समावेश आहे. महिला जवानांना पाठविले जाणार नाही. निवडणुका होईपर्यंत तिथे राहावे लागणार आहे. त्रिपुरात १८ फेब्रुवारी रोजी तर मेघालयात २७ फेब्रुवारी रोजी निवडणुका होत आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल ३ मार्च रोजी होणार आहेत. गोव्यातील आयआरबी जवान त्या ठिकाणी निवडणुकीपर्यंत राहतील की निकालापर्यंत राहतील, याबद्दलही अद्याप काहीच गोवा पोलिसांना सांगण्यात आलेले नाही.बुलेटप्रूफ जॅकेटस् नाहीतआयआरबीच्या जवानांना त्रिपुरा आणि मेघालय यांसारख्या नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या प्रदेशात पाठवित असल्यामुळे त्यांना सुसज्ज पाठविणे हे पोलीस खात्याचे कर्तव्य ठरते. एटीएससह आयआरबीच्या जवानांसाठी बुलेटप्रूफ जॅकेट्स देण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात काहीच देण्यात आलेले नाही. बुलेटप्रूफ जॅकेट्सची फाईल अजून गृहखात्यात खितपत पडलेली आहे.

टॅग्स :goaगोवा