शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Goa: जुन्या पुलांच्या कठड्यांची पाहणी करा: आमदार मायकल लोबो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 19:46 IST

Goa: सध्या राज्यात अपघाताच्या घटना वाढत आहेत. अनेक अपघात हे पुलाचा कठडा तोडून गाड्या नदीत पडून झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जुन्या पुलाचे कठडे दुरुस्त करणे गरजेचे आहे. अशी मागणी आमदार मायकल लाेबो यांनी अधिवेशनात केली.

- नारायण गावसपणजी - सध्या राज्यात अपघाताच्या घटना वाढत आहेत. अनेक अपघात हे पुलाचा कठडा तोडून गाड्या नदीत पडून झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जुन्या पुलाचे कठडे दुरुस्त करणे गरजेचे आहे. अशी मागणी आमदार मायकल लाेबो यांनी अधिवेशनात केली. गेल्या काही वर्षात राज्यात अपघात वाढत आहे. जे जुने पुल आहेत त्यांचे कठडे अगदी धोकादायक आहेत. ही ४० ते ५० वर्षे झालेली जुनी पुलांचे कठडे धोकादायक आहेत. त्यामुळे गाड्यांची टक्कर बसल्यावर गाडी सरळ नदी नाल्यात पडते कठड्याला सुरक्षा नाही. नुकतीच सांगे येथे घडलेली ही दुर्घटना खूपच वाईट आहे. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी लक्ष घालावे. राज्यातील अशा सर्व पुलांची पाहणी करुन हे कठडे सुरुक्षित करावे. सर्व पंचायती तसेच नगरपालीका सदस्यांनी सार्वजनिक मंत्र्यांच्या हे लक्षात आणून द्यावे, असेही आमदार लोबो म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चांगले काम करत आहे. तो आपल्याला अनेक तास काम करतो. त्यामुळे अशा समस्या त्यांच्या लक्षात आणून द्याव्या. रस्ते चांगले केले आहे. पण सध्या पाण्याची समस्या माेठी आहे. लोकांना निदान २ तास प्रती दिन पाणी मिळणे गरजेचे आहे. पण तेवढे पाणीही काही लाेकांना मिळत नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी लक्ष घालावे असेही यावेळी मायकल लोबो म्हणाले.

टॅग्स :goaगोवा