शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
5
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
6
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
7
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
8
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
9
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
10
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
11
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
12
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
13
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
14
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
15
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
16
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
17
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
18
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
19
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
20
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election Results 2022: गोव्यात मोठी राजकीय हालचाल, भाजपात अंतर्गत वाद?; विश्वजीत राणेंनी घेतली राज्यपालांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 08:28 IST

यंदाची गोवा निवडणूक अनेक दृष्टीनं महत्त्वाची ठरली. मनोहर पर्रिकर यांच्यविना भाजपा निवडणुकीच्या मैदानात उतरली.

पणजी – देशात ५ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आता सत्तास्थापनेचे वेध लागले आहेत. ५ पैकी ४ राज्यात भारतीय जनता पार्टीचं(BJP) सरकार येणार असून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. यंदाच्या निवडणुकीत गोव्यात भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या. बहुमतासाठी भाजपाला केवळ एका जागेची गरज आहे. भाजपानं गोव्यात ४० पैकी २० जागा पटकावल्या आहेत. त्यानंतर एमजीपी आणि काही अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपा सरकार बनण्यात काहीही अडचण नाही.

गोवा राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी विधानसभा भंग केली आहे. गोव्यात प्रमोद सावंतच(Pramod Sawant) मुख्यमंत्री राहणार की, हायकमांड धक्का देणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यातच विश्वजीत राणे(Vishwajeet Rane) यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. १५ मार्च रोजी गोवा सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. भाजपाकडून राज्यपालांना विधानसभा भंग करण्याची मागणी करण्यात आली होती. शनिवारी राज्यपालांनी यावर महत्त्वाचा निर्णय घेत नवीन सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.(Goa Assembly Election 2022)

यंदाची गोवा निवडणूक अनेक दृष्टीनं महत्त्वाची ठरली. मनोहर पर्रिकर यांच्यविना भाजपा निवडणुकीच्या मैदानात उतरली. पर्रिकर यांचे चिरंजीव अपक्ष निवडणुकीत उभे राहिले. ममता बॅनर्जी यांची टीएमसी पार्टीही निवडणुकीत उतरली होती. आपची सक्रियता वाढली होती. परंतु आता निकालात भाजपा तिसऱ्यांदा सरकार बनवण्याच्या जवळ पोहचली आणि काँग्रेस सत्तेपासून दुरावली. त्यामुळे गोव्यात प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्री बनवणार की भाजपा अन्य नेत्याला ही जबाबदारी सोपवणार हा प्रश्न आहे.

प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या गेल्या त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असं बोललं जात आहे. परंतु पक्षाच्या नेतृत्वानं अद्याप कुठलेही संकेत दिले नाहीत. मात्र त्याआधीच विश्वजीत राणे अचानक राज्यपालांच्या भेटीला पोहचले. राज्यपालांना कुणीही भेटू शकतं असं ते म्हणाले असले तरी राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली. विश्वजीत राणे हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तर नाही ना? असं विचारलं जात आहे. भाजपात अंतर्गत कलह असल्याचेही संकेत मिळत आहेत. कारण सरकार बनवण्यासाठी एमजीपीनं दिलेलं समर्थन काहींना आवडलं नाही. एमजीपीनं गोवा निवडणुकीत टीएमसीच्या ममता बॅनर्जींसोबत आघाडी केली होती. त्यामुळे पक्षातील काही नेते नाराज आहेत. परंतु हायकमांडच्या निर्णयापुढे कुणीही काही बोलण्यास तयार नाही.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा