शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: दिगंबर कामतांनी खाण घोटाळा केलाय, राहुल गांधींनी आधी माहिती घ्यावी; प्रमोद सावंतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 15:16 IST

Goa Election 2022: आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना, शिवसेनेचे गोव्यात अस्तित्वच नसल्याचे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना खाण विषयाची काहीच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलण्यापूर्वी त्याची माहिती दिगंबर कामत यांच्याकडून घ्यावी. कारण त्यांनीच हा घोटाळा केला असून ते सविस्तर माहिती देऊ शकतील, असा टोला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हाणला.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राहूल गांधी गोव्यात येवून खाणींविषयी काहीही बोलतात. त्यांना या विषयाचे ज्ञान नसल्यामुळे तसे होते. भाजप सरकारने खाणी सुरू करण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरू केली असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेच्या गोव्यात निवडणूक लढविण्याच्या निर्णयासंबंधी आणि आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपांविषयी विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे गोव्यात अस्तित्वच नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मतदान यंत्रावर नोटासाठी एक पर्याय असतो. नोटाला जितकी मते मिळणार त्यापेक्षाही कमी मते शिवसेनेला मिळणार, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तनावडे यांनी निवडणूक काळात प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीबद्दल धन्यवाद दिले. तसेच काँग्रेसच्या अपप्रचाराला लोक बळी पडणार नाहीत, असेही सांगितले. या निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व विरोधक एकत्र झाले होते यावरूनच भाजपची शक्ती वाढल्याचे स्पष्टहोत असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीत भाजपला पूरण बहुमत मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Pramod Sawantप्रमोद सावंतRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण