शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

विजय सरदेसाईंसह चार मंत्र्यांना डच्चू, मुख्यमंत्र्यांची दिल्लीतूनच घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 19:19 IST

मार्च 2017 मध्ये मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले होते.

ठळक मुद्देमार्च 2017 मध्ये मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले होते.मुख्यमंत्री शुक्रवारीही दिल्लीत होते. काही मंत्री घाईघाईत काही फाईल्स निकालात काढत असल्याची कल्पना गोव्यातील काही भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत फोनवरून दिली होती.

पणजी : गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले विजय सरदेसाई, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर आणि अपक्ष रोहन खंवटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला व आपण तो निर्णय या मंत्र्यांना कळवला असल्याचे मुख्यमंत्रीप्रमोद सावंत यांनी शुक्रवारी दिल्लीतूच जाहीर केले. एकंदरीत भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील गोवा फॉरवर्डचा सहभाग दोन वर्षे व चार महिन्यांनंतर आता संपुष्टात आला आहे. नव्या चार मंत्र्यांचा आज शनिवारी शपथविधी होईल.

मार्च 2017 मध्ये मनोहर र्पीकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले होते. र्पीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. तथापि, गोवा फॉरवर्डचे तीन आणि दोघा अपक्ष मंत्र्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आले. लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण गोव्यात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. केंद्रात पुन्हा मोदी सरकार पूर्ण शक्तीने अधिकारावर आले. यानंतर गोवा सरकारमधील समीकरणो बदलण्यास आरंभ झाला. मुख्यमंत्री सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, संघटनमंत्री सतिश धोंड व एकूणच भाजपच्या कोअर टीमने गुरुवारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी दिल्लीत चर्चा केली. विजय सरदेसाई, रोहन खंवटे आदींसोबत काम करताना ब:याच अडचणी येतात असे मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना सांगितले. तत्पूर्वीच गोव्यात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार असायला हवे असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोवा भाजपला सांगितले होते. केंद्रीय वाणिज्य मंत्री नुकतेच गोव्यात होते. त्यावेळीही त्यांनी भाजपच्या कोअर टीमकडे असेच बोलून दाखवले होते. काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपचे संख्याबळ 27 झाले. त्यामुळे गोवा फॉरवर्डचे तिघे आणि अपक्ष खंवटे या चौघा मंत्र्यांना डच्चू द्यावा असा निर्णय झाला. हा निर्णय चौघाही मंत्र्यांना शुक्रवारी पाच वाजेर्पयत कळवावा, असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री सावंत यांना सांगितले. 

मुख्यमंत्री शुक्रवारीही दिल्लीत होते. काही मंत्री घाईघाईत काही फाईल्स निकालात काढत असल्याची कल्पना गोव्यातील काही भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत फोनवरून दिली होती. काही पीडीएमधील अधिकारीही आऊटवर्ड घाईघाईत करत होते त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी घाई न करण्याची सूचना केली. चौघाही मंत्र्यांनी सचिवालयात येणो शुक्रवारीच बंद केले. त्यांनी त्यांच्या केबिनमधील आपली स्वत:ची कागदपत्रेही ताब्यात घेतली. दोघांनी केबिन स्वच्छ करून घेतले. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीहून लोकमतला सांगितले की, मी विजयसह चौघाही मंत्र्यांना फोन केला व भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय त्यांना कळवला. चौघांनीही मंत्रीपदाचे राजीनामे द्यावेत असे मी केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयानंतर चौघाही मंत्र्यांना कळविले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतministerमंत्रीBJPभाजपा