शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

गोव्यात मासळीची आवक घटली, निर्यातीत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 19:31 IST

गोव्यात चार वर्षात मासळीची आवक 1076 टनस नी घटल्याचे आढळून आले आहे. मात्र, निर्यातीत 34 हजार टन एवढी वाढ झाल्याचीमाहिती मच्छिमारमंत्री विनोद पालयेकर यांनी दिली. सन 2014 मध्ये 1.28 लक्ष टन मासळी गोव्यात पकडली जात होती.

पणजी : गोव्यात चार वर्षात मासळीची आवक 1076 टनस नी घटल्याचे आढळून आले आहे. मात्र, निर्यातीत 34 हजार टन एवढी वाढ झाल्याचीमाहिती मच्छिमारमंत्री विनोद पालयेकर यांनी दिली. सन 2014 मध्ये 1.28 लक्ष टन मासळी गोव्यात पकडली जात होती. त्यानंतर 2017 मध्ये ती 120.4 लक्ष टनापर्यंत खाली आली. 2015 मध्ये 1.08 टन तर पुढच्यावर्षी म्हणजेच 2016 मध्ये 1.01 लक्ष टनपर्यंत पोहोचली.  2017 मध्ये मासळीची आवक वाढून 1.20 टन एवढी झाली आहे. म्हणजेच 2017 मध्ये मासळीची आवक लक्षणीय प्रमाणापर्यंत वाढली आहे. 

एकीकडे गोव्यात मासळी मिळण्याचे प्रमाण घटत असतानाच गोव्यातून होणारी माशांची निर्यात वाढली आहे. 2014 मध्ये 40365 टन एवढी मासळी निर्यात केली जात होती. त्या नंतरच्या वर्षात म्हणजे 2015 मध्ये निर्यात पुन्हा घटून ती 38 हजार टनांवर आली. परंतु, 2017 मध्ये निर्यात वाढल्याची माहिती मच्छिमार मंत्र्यांनी दिली. त्यावर्षी गोव्याहून मासळीची निर्यात ही चीन, अमेरिका, व इतर देशात होती. गोव्यातील मासळी त्यासाठी पुरत नसल्यामुळे इतर राज्यातून मासळी घेऊन ती काही जण निर्यात करीत आहेत. मासळी साठवून ठेवण्याची गोव्यात 12 ठिकाणी केंद्रे आहेत. या केंद्राच्या माध्यमातूनच निर्यात केली जात आहे.

टॅग्स :goaगोवाFishermanमच्छीमार