शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

म्हापशातील मासळी विक्रेत्या आरटीआय कार्यकर्ता वादावर पडदा 

By काशिराम म्हांबरे | Updated: April 10, 2024 16:18 IST

महिला मासळी विक्रेत्या तसेच आरटीआय कार्यकर्त्यात मध्यंतरी वाद निर्माण झालेला. 

काशिराम म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: म्हापसा येथील प्रसिद्ध अशा मासळी मार्केटमधील महिला वक्रिेत्या तसेच आरटीआय कार्यकर्त्यामधील वादावर अखेर पडदा पडला. बार्देश तालुक्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांनी या वादावर सुनावणी घेऊन वाद सामंजस्याने सोडवला. महिला मासळी विक्रेत्या तसेच आरटीआय कार्यकर्त्यात मध्यंतरी वाद निर्माण झालेला. 

पालिकेने स्थापन केलेल्या फिरत्या विक्रेत्यांच्या समिती मार्फत ओळखपत्रे बनवून देतो असे सांगून पैसे उकळल्याचा आरोप विक्रेत्यांकडून केला होता. त्यातून वाद निर्माण होऊन प्रकरण पोलिसात गेले होते.  हे प्रकरण पोलिसांत पोहचल्यानंतर परस्पर तक्रारी दाखल करण्यात आलेल्या.  या संदर्भात पोलिसांनी चँप्टर केस बनवून याचा अहवाल बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांना  समन्स पाठवून सुनावणीस हजर राहण्यास सांगितले होते.  समन्स आल्यामुळे वक्रिेत्यांनी रोष व्यक्त करून  आज बुधवारी मासळी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मार्केट बंद करून विक्रेत्या सुनावणीसाठी गेल्या होत्या. विक्रेत्या समितीच्या अध्यक्षा शशिकला गोवेकर यांनी प्रकरणावर तोडगा काढून उपजिल्हाधिकाऱ्याकडून ते मिटवण्यात आल्याची माहिती दिली.

टॅग्स :goaगोवा