शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

राज्यपालांतर्फे १४४ कॅन्सर रुग्णांना आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 15:58 IST

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, आज कॅन्सर उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असतो

पणजी: वेळेत उपचार तसेच याेग्य आरोग्याची काळजी घेतली तर आम्ही ८० टक्के कॅन्सवर मात करु शकतो. आता अनेक आधुनिक उपचार पद्धत आली आहे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. राज्यपाल निधीमार्फत गुरुवारी राजभवनवर राज्यपालांकडून १४४ कॅन्सर रुग्णांना आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव एम आर एम राव तसेच अतिरिक्त सचिव संजीव गावस देसाई उपस्थित होते.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, आज कॅन्सर उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असतो. यासाठी त्यांना आर्थिक आधाराची तसेच मानसिक आधाराची गरज असते. समाजिक भान म्हणून आम्ही राजभवनतर्फे काही वेळोवेळी कॅन्सर रुग्ण तसेच किडनी खराब झालेल्या रुग्णांना आर्थिक सहाय करत असतो. या लाेकांना आर्थिक पाठिंबा मिळावा हाच या मागचा मुख्य हेतू आहे. गोव्यात राज्यपालपद स्वीकारल्यापासून विविध गावांची पाहणी केली आहे. लाेकांना जवळून पाहिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी राजभवनवर विविध उपक्रम राबविले जातात.

सचिव एम आर एम राव म्हणाले, राजभवनतर्फे आता दिव्यांगाना आणि कॅन्सर पिढीत किडनी पिढीत तसेच अन्य विविध गरजूंना आर्थिक सहाय दिले जात आहे. राज्यपालांनी अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले आहेत. राज्यपालांनी आपली २०० पुस्तके प्रकाशीत केली असून गाेव्यावरही त्यांनी पुस्तक लिहीले आहे. राज्यात राज्यपाल पद मिळाल्यापासून त्यांनी राज्यातील मंदिर चर्च तसेच इतर धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत आहे.

टॅग्स :goaगोवाcancerकर्करोग