शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वेस्टर्न बायपासचा स्टील्ट प्रस्ताव केंद्रीय अंदाज समितीच्या विचारात: फ्रान्सिस सार्दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 18:37 IST

मडगावात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सार्दिन यांनी ही माहिती दिली.

मडगाव: वेस्टर्न बायपासचा खारेबांद ते तळेबांध दरम्यानचा रस्ता स्टील्टवरच बांधावा अशी मागणी बाणावलीच्या नागरिकंकडून होत असल्याच्या पाश्र्र्वभूमीवर दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी हा विषय केंद्र सरकारच्या अंदाज समितीकडे मांडला आहे. या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली असून लवकरच हा विषय केंद्रीय दळणवळण मंत्रलयाकडे मांडला जाईल अशी माहिती सार्दिन यांनी दिली.

मडगावात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सार्दिन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणो केंद्रात अखत्यारित येणा:या प्रकल्पात जर फेरफार करायचा असेल तर अंदाजित खर्चाच्या वरचा निधी राज्य सरकारला द्यावा लागतो. वेस्टर्न बायपासचा हा भाग बॉक्स कल्वर्टवर बांधण्याचे ठरविल्यामुळे गोवा सरकारला 130 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर हा भाग स्टील्टवर उभा केला तर त्यासाठी 450 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

खर्च जरी वाढत असला तरी आगामी काळातील वाहतूक लक्षात घेऊन तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा दुसरा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य करावा असे सार्दिन म्हणाले. काही काळानंतर केंद्राकडून राज्य सरकारला खर्च केलेल्या अतिरिक्त निधीचा परतावा मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सार्दिन यांनी गोवा सरकारच्या एकंदरच कारभारावर टीका करताना सरकारचा गुप्तवार्ता विभागच कुचकामी असल्याचे उत्तर प्रदेशच्या त्या तोतया मंत्र्याने सिद्ध केले असे म्हटले. ते म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारकडून कुठलाही संदेश आलेला नसताना त्या तोतया मंत्र्याला सरकारी पाहुणा म्हणून दर्जा कसा दिला गेला असा सवाल त्यांनी केला. गोवा सरकार सध्या कर्ज घेऊन प्रशासन चालवतो. राज्यावरील कर्जाचा बोजा 20 हजार कोटीवर पोहोचला आहे. बंद पडलेला खाण व्यवसायही सुरु करण्याबाबत सरकार काहीच करत नाही. केवळ आश्र्वासने देऊन लोकांची बोळवण केली जाते. खाण उद्योग सुरु करता येत नसेल तर सरकारने तसे जाहीर करावे असे आव्हान त्यांनी दिले.

सध्या नागरिकता दुरुस्ती कायद्यासंदर्भात देशभरात जो विरोध होत आहे त्यासंदर्भात बोलताना, भाजप सरकार धर्माच्या नावावर देशात फूट घालू पहात आहे. या सरकारात गुंडगिरी वाढली आहे. बुरखाधारी गुंड येऊन जेएनयुच्या विद्याथ्र्याना मारहाण करतात आणि पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात. देशातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस