शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

वेस्टर्न बायपासचा स्टील्ट प्रस्ताव केंद्रीय अंदाज समितीच्या विचारात: फ्रान्सिस सार्दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 18:37 IST

मडगावात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सार्दिन यांनी ही माहिती दिली.

मडगाव: वेस्टर्न बायपासचा खारेबांद ते तळेबांध दरम्यानचा रस्ता स्टील्टवरच बांधावा अशी मागणी बाणावलीच्या नागरिकंकडून होत असल्याच्या पाश्र्र्वभूमीवर दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी हा विषय केंद्र सरकारच्या अंदाज समितीकडे मांडला आहे. या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली असून लवकरच हा विषय केंद्रीय दळणवळण मंत्रलयाकडे मांडला जाईल अशी माहिती सार्दिन यांनी दिली.

मडगावात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सार्दिन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणो केंद्रात अखत्यारित येणा:या प्रकल्पात जर फेरफार करायचा असेल तर अंदाजित खर्चाच्या वरचा निधी राज्य सरकारला द्यावा लागतो. वेस्टर्न बायपासचा हा भाग बॉक्स कल्वर्टवर बांधण्याचे ठरविल्यामुळे गोवा सरकारला 130 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर हा भाग स्टील्टवर उभा केला तर त्यासाठी 450 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

खर्च जरी वाढत असला तरी आगामी काळातील वाहतूक लक्षात घेऊन तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा दुसरा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य करावा असे सार्दिन म्हणाले. काही काळानंतर केंद्राकडून राज्य सरकारला खर्च केलेल्या अतिरिक्त निधीचा परतावा मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सार्दिन यांनी गोवा सरकारच्या एकंदरच कारभारावर टीका करताना सरकारचा गुप्तवार्ता विभागच कुचकामी असल्याचे उत्तर प्रदेशच्या त्या तोतया मंत्र्याने सिद्ध केले असे म्हटले. ते म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारकडून कुठलाही संदेश आलेला नसताना त्या तोतया मंत्र्याला सरकारी पाहुणा म्हणून दर्जा कसा दिला गेला असा सवाल त्यांनी केला. गोवा सरकार सध्या कर्ज घेऊन प्रशासन चालवतो. राज्यावरील कर्जाचा बोजा 20 हजार कोटीवर पोहोचला आहे. बंद पडलेला खाण व्यवसायही सुरु करण्याबाबत सरकार काहीच करत नाही. केवळ आश्र्वासने देऊन लोकांची बोळवण केली जाते. खाण उद्योग सुरु करता येत नसेल तर सरकारने तसे जाहीर करावे असे आव्हान त्यांनी दिले.

सध्या नागरिकता दुरुस्ती कायद्यासंदर्भात देशभरात जो विरोध होत आहे त्यासंदर्भात बोलताना, भाजप सरकार धर्माच्या नावावर देशात फूट घालू पहात आहे. या सरकारात गुंडगिरी वाढली आहे. बुरखाधारी गुंड येऊन जेएनयुच्या विद्याथ्र्याना मारहाण करतात आणि पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात. देशातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस