शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

'आयआयटी'ला विरोध का करतात समजत नाही! विधानसभेत दिगंबर कामत यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 09:08 IST

शिक्षण खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी कामत बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: गोव्यासाठी आयआयटी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. मग 'आयआयटी'ला इतका विरोध का होत आहे, हेच समजत नसल्याची खंत मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी विधानसभेत व्यक्त केली.

शिक्षण खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी कामत बोलत होते. आयआयटी प्रकल्पासंदर्भात जर काही जमिनीचा विषय असेल तर तो त्वरित सोडवून सदर प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणीही त्यांनी केली. कामत म्हणाले, की गोव्यात एनआयआयटी कॅम्पस् कार्यरत आहे; मात्र हा एनआयआयटी कॅम्पस् होण्यासही बरीच वर्षे लागली. असेच सध्या आयआयटी प्रकल्पाबाबत होत आहे. 

गोव्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी आयआयटी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहे. गोव्यात आयआयटी नसल्याने अनेक विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी गोव्याबाहेर जात आहेत. त्यामुळे ही सुविधा गोव्यात सुरू झाली तर त्याचा फायदाच होईल; मात्र सध्या अनेकजण या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. सांगेतील लोकांनी या प्रकल्पाला विरोध केला. हा प्रकल्प तेथे झाला असता तर सांगेचे नाव शिक्षणाबाबत आंतरराष्ट्रीय नकाशावर आले असते; मात्र या प्रकल्पाला इतका विरोध का होत आहे, हेच समजत नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

आयआयटी झाले तर शैक्षणिक हब म्हणून उभारी घेत असलेल्या गोव्याला त्याचा फायदाच होईल. त्यामुळे हा प्रकल्प उभारण्यास जर काही जमिनीं बाबत अडचण येत असेल तर तो मार्गी लावून आयआयटी चालीस लावावा.

सरकार राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवीत आहे, ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक त्या सुविधा तयार करणे; तसेच शिक्षकांना प्रशिक्षण देणेही महत्त्वाचे असल्याचे कामत यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा