शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

खाकीवर डाग पडू देऊ नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 13:27 IST

वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्रात ४९व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : जनतेचा पोलिसांवरील विश्वास वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र होणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. भारतीय तिरंग्याला साक्ष ठेवून राष्ट्र प्रथम असे मानून घेतलेली शपथ सेवा बजावताना अखंड स्मरणात ठेवा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. तसेच खाकीवर डाग लागेल असे काम करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित ४९ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पोलिस महासंचालक अलोक कुमार, प्रा. संतोष देसाई व इतर अधिकारी उपस्थित होते.

आपले वरिष्ठ जी जबाबदारी देतील ती सेवाभावी वृत्तीने बजावणे व आपल्या तिरंग्याचा मान राखणे महत्त्वाचे आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन केले.

प्रशिक्षण कालावधीमध्ये उत्कृष्टता सिद्ध केलेल्या सागर वारीक, शुभम नाईक, हॅलोजीयस निकोलस, मयूर नाईक व सत्कार पागी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थीकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मानवंदना देण्यात आली. मोठ्या संख्येने पोलिस प्रशिक्षणार्थीचे पालक, नागरिक, पोलिस अधिकारी उपस्थित होते.

पोलिसांनी आपल्या पदाचा गैरवापर केला तर त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल. अबकारी खात्यात असे प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कर्तव्य बजावत असताना आई-वडिलांची मान खाली जाऊ देऊ नका. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतPoliceपोलिस