शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आईवडिलांबरोबरच आपल्या समाजाला विसरू नका: दामू नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:55 IST

हरळय्या समाजातर्फे सांस्कृतिक महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : समाज सुधारलेला आहे. आपण सुधारताना समाज आणि आपल्या आई-वडिलांना विसरू नका. समाजाची जबाबदारी घेताना त्या समाजाची सेवा करावी लागते, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले. कला आणि संस्कृती संचालनालय आणि मडगाव रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्डा येथील संत हरळय्या समाजातर्फे आयोजित 'सांस्कृतिक महोत्सव २०२५'मध्ये नाईक बोलत होते.

रवींद्र भवनात रविवारी आयोजित कार्यक्रमाला नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, माजी उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, कोंकणी अकादमीचे अध्यक्ष पूर्णानंद च्यारी, डॉ. प्रीतेश कोटे, समाजाचे अध्यक्ष सिद्धार्थ शंके, दवर्ली उपसरपंच विद्याधर आर्लेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप पंडित यांनी केले.आपण उंच पदावर पोहोचलो, तरी आपल्या लहान समाजाला वर काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले.

समाज संघटना स्थापन केली म्हणून होत नाही, त्यांच्याकडून कार्य व्हावे लागते. संत हरहळय्या समाज स्थापन करण्यामागे समाजाला एकत्र आणण्याचा हेतू होता. तो सफल झाला असून समाजाने मोठी प्रगती केली आहे. कोमुनिदादची जागा या समाजाला द्यावी. हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे नेणार. कोमुनिदादची जागा या समाजाला दिली तर या समाजाचा मोठा उद्धार होईल, असे माजी मंत्री आजगावकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण