शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

‘आमदारांनी गाफील राहू नये’

By admin | Updated: October 29, 2015 02:02 IST

पणजी : राज्यातील अकरा नगरपालिकांचे निकाल आमच्यासाठी अनुकूल आहेत. भाजपच्या आमदार व कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीत खूप मेहनत घेतली

पणजी : राज्यातील अकरा नगरपालिकांचे निकाल आमच्यासाठी अनुकूल आहेत. भाजपच्या आमदार व कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीत खूप मेहनत घेतली. त्याचे चांगले फळ मिळाले. मात्र, विधानसभा निवडणूक २०१७ साली होणार असल्याने आताच्या यशामुळे भाजपच्या आमदारांनी व कार्यकर्त्यांनीही गाफील राहू नये, असा सल्ला मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिला. बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मडगाव, वाळपई, केपे अशा ठिकाणी अगोदर भाजपचे नगरसेवक नव्हतेच. तिथेही आता भाजपला स्थान मिळाले आहे. पालिकांमध्ये आम्हाला सत्ता मिळाली नाही, तरी आमचे नगरसेवक आता त्या पालिकांमध्ये पोहोचले आहेत. तिथे भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. आमच्या सगळ्याच आमदारांनी पालिका निवडणुकीवेळी जोरात काम केले. मात्र, आमदारांनी गाफील न राहता अजून काम वाढविण्याची गरज आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस पक्ष पालिका निवडणुकीवेळी रिंगणात नव्हता, हा दावा चुकीचा आहे. काँग्रेसचे सगळेच आमदार पालिका निवडणुकीवेळी सक्रिय होते. त्यांनी उमेदवार उभे केले होते. (खास प्रतिनिधी)