शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

राज्यात देशी पर्यटकांची गर्दी; समुद्रकिनारे फुलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 18:39 IST

गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे.

पणजी: गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. यावेळी विकेण्डनिमित्ताने राज्यात देशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. उत्तर गोव्यातील महत्त्वाचे किनारे पर्यटकांनी फुलले असल्याचे शनिवारी आढळून आले.

राज्यात वार्षिक सरासरी सत्तर लाख पर्यटक येऊन जातात. यात 80 टक्के देशी पर्यटक असतात. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आदी भागांतून मोठय़ा संख्येने पर्यटक आले आहेत. शेजारील राज्यांतील पर्यटक तर येथे विकेण्डनिमित्तानेच दाखल झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळपासून देशी पर्यटकांची संख्या गोव्यात वाढण्यास आरंभ झाला. शनिवारी कळंगुट, कांदोळी, सिकेरी, बागा, वागातोर,अंजुणा, आश्वे, मोरजी, मिरामार हे सागरकिनारे पर्यटकांनी फुलले.

पणजीत पन्नासावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. पणजीतील वातावरणाचा हजारो देशी पर्यटक सध्या आस्वाद घेत आहेत. रात्रीच्यावेळी पणजीचे सौंदर्य पर्यटकांच्या डोळ्य़ांचे पारणो फेडते. लांबलचक व उंच अशा तिस:या मांडवी पुलाचेही अनोखे सौंदर्य पर्यटक डोळ्य़ांत साठवून ठेवत आहेत. पणजी ते दोनापावलर्पयत सुंदर अशी रोषणाई सरकारने केली आहे. त्यामुळे मांडवीकिनारी पणजीचे तेज रात्रीच्यावेळी वाढते. चित्रपट महोत्सवानिमित्ताने पणजीत दाखल झालेले प्रतिनिधी गोव्याच्या विविध भागांत फिरून पर्यटनाचाही आनंद घेत आहेत. पणजी बाजारपेठ व अन्य ठिकाणी तर मोठय़ा संख्येने प्रतिनिधी फिरताना दिसून येतात. यामुळे येथील छोटी हॉटेल्स व व्यापा:यांना ग्राहक मिळत आहेत.

शनिवार- रविवारी एरव्हीही पर्यटकांची गोव्यात गर्दी असतेच. जुनेगोवे येथील सेंट ङोवियरच्या फेस्तानिमित्त यापुढे पर्यटकांची संख्या जास्त वाढेल. तसेच नाताळ सणाचा अपूर्व आनंद लुटण्यासाठीही येत्या महिन्यात लाखो पर्यटक गोव्यात असतील. डिसेंबरमध्ये विद्याथ्र्यानाही नाताळाची सुट्टी असेल. त्यावेळी पर्यटकांच्या गर्दीमुळे गोव्यातील रस्तेही अपुरे पडत असतात. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आदी ठिकाणची पर्यटकांची वाहने मोठय़ा संख्येने राज्यात फिरत आहेत. यंदा पाऊस जास्त दिवस पडला. त्यामुळे प्रारंभी पर्यटकांना गोव्याचा जास्त आनंद घेता आला नाही. आता पाऊस नाही व वातावरणही चांगले आहे. कळंगुट, बागा, मिरामार आदी किना:यांवर सायंकाळच्यावेळी पर्यटक समुद्रस्नानाचाही आनंद घेताना दिसून आले. 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन