शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: गोव्यातून महिन्यात सहा हजारांवर परदेशी पर्यटक मायदेशी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 03:49 IST

३१ विमानांचा वापर; दोन हजारांवर पर्यटकांनाही परत पाठविणार

- पंकज शेट्ये वास्को (गोवा) : लॉकडाऊन लागू करून ३० दिवस पूर्ण झाले असून, या काळात गोव्यातील अडकलेल्या सहा हजार १३२ परदेशींना मायदेशी पाठवले. यामध्ये ५४ चिमुरडेही होते. त्यासाठी ३१ खास विमानांचा वापर करण्यात आला. अजूनही विविध देशांतील सुमारे दोन हजार परदेशी गोव्यात अडकून पडले आहेत.गोवा सरकार, दाबोळी विमानतळ प्राधिकरण आदी संबंधित विभागांनी उत्तम समन्वयाने नियोजन केले आणि अंमलबजावणीही. संबंधित देशांची आणखी काही विमाने येतील आणि त्यांच्या नागरिकांना घेऊन परततील, अशी माहिती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर गोव्यातील विमानसेवा रद्द करण्यात आली. परिणामी, परदेशी पर्यटक अडकले. ३१ खास विमानांपैकी दोन विमाने शुक्रवारी (दि.२४) संध्याकाळी दाबोळी विमानतळावर आल्यानंतर त्यातून रशिया तसेच लंडनमधील ४२४ पर्यटकांचा मायदेशासाठीचा प्रवास सुरू झाला. ब्रिटन, लंडन, रशिया, स्पेन, जर्मनी, पोलंड, कझाकीस्तान, इस्रायल आदी देशांतील पर्यटक मायदेशी पोहोचले.विमानतळावर खबरदारीदाबोळी विमानतळावर यथोचित खबरदारी घेतली जाते. येथे औषध फवारणी केलेली आहे, तसेच सॅनिटायझर्सचा वापर केला जातो. मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही. थर्मल गनने तपासणी केली जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या