शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

काँग्रेसला अपक्षांचे ‘बळ’

By admin | Updated: March 30, 2015 01:27 IST

पणजी : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांवर धारेवर धरण्यासाठी अपक्ष आमदारांनी विरोधी काँग्रेसबरोबर केलेला समन्वय

पणजी : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांवर धारेवर धरण्यासाठी अपक्ष आमदारांनी विरोधी काँग्रेसबरोबर केलेला समन्वय पुढील काळातही सत्ताधाऱ्यांना गारद करण्यास पुरेसा ठरणार आहे. सरकारने अल्पकालीन अधिवेशन घेतल्याने महत्त्वाचे विषय मांडण्याचे राहून गेले, अशी तक्रार आता विरोधकांकडून येऊ लागली आहे. कमीत कमी दहा दिवसांचे अधिवेशन असावे, अशा मागणीचे पत्र लवकरच विरोधी पक्षनेत्यांकडून सभापतींना जाणार आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे म्हणाले की, अधिवेशन कमीत कमी दहा दिवसांचे तरी असायला हवे. पक्षाच्या सर्व आमदारांचे तसे म्हणणे आहे आणि विरोधी पक्षनेते तशी मागणी सभापतींकडे करणार आहेत. कमी वेळ मिळाल्याने अनेक विषय मांडता आले नाहीत. सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. वीज बिलांचा घोळ होता, आता पाणी बिलेही भरमसाट येऊ लागली आहेत. पेट्रोलवरील व्हॅट १0 टक्क्यांनी वाढवला. बेकायदा भूखंड करून विकण्याचे स्वैर प्रकार घडताहेत. आरोग्य क्षेत्रात तर बजबजपुरी माजलेली आहे. या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा आवश्यक होती. जनतेचे मुद्दे मांडण्याचे काम विरोधी काँग्रेसी आमदारांबरोबर अपक्षांनीही या वेळी प्रभावीपणे केले. विरोधक असेच एकत्र राहिल्यास सरकारच्या त्रुटी दाखवून देता येतील. अपक्ष आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, या अधिवेशनात कमी वेळ मिळाला ही गोष्ट खरीच. गोमंतकीयांना नोकऱ्यांमध्ये ८0 टक्के राखीवता मिळावी म्हणून खासगी ठराव दाखल केला होता तो आलाच नाही, तसेच कृषी जमीन परप्रांतीयांना विकण्यास मनाई करण्याची तरतूद असलेले खासगी विधेयक दिले होते तेही कामकाजात घेतले नाही.(पान २ वर)