शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

सीएम व अपॉइन्टमेन्ट

By admin | Updated: May 7, 2014 18:08 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट मिळावी, त्यांनी भेटीची वेळ द्यावी, आपली समस्या ऐकून घ्यावी म्हणून राज्यातील अनेक लोक आणि विविध संघटना प्रयत्न करत असतात.

सीएम व अपॉइन्टमेन्टमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट मिळावी, त्यांनी भेटीची वेळ द्यावी, आपली समस्या ऐकून घ्यावी म्हणून राज्यातील अनेक लोक आणि विविध संघटना प्रयत्न करत असतात. मात्र, अनेकांना भेटीची वेळ मिळत नाही, अशी खंत अनेकजण व्यक्त करताना पहायला मिळतात. पर्रीकर खूप बिझी राहत असल्याने त्यांना प्रत्येकास भेटण्यासाठी वेळ मिळत नसावा. मंगळवारी पणजीत महिला संघटनांची एक बैठक झाली. त्या वेळी तीव्रपणे एक खंत व्यक्त करण्यात आली. आम्ही राज्यातील मद्यालयांच्या वेळांबाबतच्या समस्येविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागतोय पण ते वेळच देत नाहीत, असे महिला संघटनांच्या नेत्यांनी बैठकीत सांगितले. पणजीतील तलवार हल्ला प्रकरणी कांपालमधील काही नागरिकांनी कँडल रॅली काढली होती. कांपालमधील उपमहापौर कबिर मखिजा यांच्यासारख्या हायप्रोफाईल व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांना लगेच भेट दिली गेली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची समस्याही ऐकून घेतली. आम्हाला मात्र सीएम भेटीसाठी वेळ देत नाहीत. मद्यालयांच्या वेळांचा विषय सरकारला गंभीर वाटत नसावा किंवा आम्ही आम आदमी असल्याने आम्हाला भेटीसाठी वेळ दिला जात नसावा, अशी चर्चा महिला कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. सॅबिना मॅडमही सरकारच्या धोरणावर खूप नाराज झाल्या आहेत. बिच्चारे वादळग्रस्तसत्तरी व डिचोली तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठे वादळ आले होते, तेव्हा सर्व पक्षाच्या राजकारण्यांनी व काही प्रमुख उमेदवारांनी तिथे धाव घेतली होती. वादळग्रस्तांची समस्या ऐकून घेतली होती. तेथील हानीची पाहणी केली होती. वादळग्रस्तांसाठी आम्ही हे करू आणि ते करू, अशा घोषणा काहीजणांनी केल्या होत्या. मात्र, अजूनही सत्तरीतील अनेक वादळग्रस्तांना मदत मिळालेली नाही. ज्यांची घरे पूर्णत: मोडली त्यांना थोडी मदत मिळाली. मात्र, ज्यांच्या बागायतींची मोठी हानी झाली आहे, त्यांना काहीच अर्थसा‘ मिळालेले नाही. काहीजणांनी कृषी खात्याकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केले आहेत, काहीजणांनी अर्ज केलेले नाहीत. शेतकर्‍यांचे नुकसान मोठे होते; पण सरकार तुटपुंजी मदत देते. ती तुटपुंजी मदतदेखील वेळेत मिळत नाही तेव्हा शेतकरी व बागायतदार हताश होतात. सत्तरी व डिचोलीतील अनेक शेतकरी हताश झाले आहेत. लोकांनी शेतीकडे वळावे, युवकांनी स्वयंरोजगार करावा, असे राजकीय नेते सांगतात तेव्हा त्यांना शेतकर्‍यांचे दु:ख दिसत नाही.