शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गोव्यातील नद्यांच्या विषयाबाबत मुख्यमंत्र्यांचे आमदारांना सोमवारी सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 20:51 IST

राज्यातील सहा नद्यांच्या कथित राष्ट्रीयीकरणाच्या विषयाबाबत जो वाद निर्माण झालेला आहे, त्या अनुषंगाने सरकारच्यावतीने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सोमवारी सर्व आमदारांसमोर सादरीकरण करणार आहेत.

पणजी - राज्यातील सहा नद्यांच्या कथित राष्ट्रीयीकरणाच्या विषयाबाबत जो वाद निर्माण झालेला आहे, त्या अनुषंगाने सरकारच्यावतीने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सोमवारी सर्व आमदारांसमोर सादरीकरण करणार आहेत. कराराच्या मसुद्याविषयीही ते बोलतील. सोमवारी सकाळी दहा वाजता येथील मिनेङिास ब्रागांझा संस्था सभागृहात मुख्यमंत्र्यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसच्या आमदारांनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या शंका उपस्थित कराव्यात असे ठरवले आहे.

केंद्र सरकारने देशातील जलमार्गाबाबत जो कायदा संमत केला आहे, त्यात गोव्यातील मांडवी, जुवारी, शापोरा, साळ आदी सहा नद्यांचा समावेश आहे. नद्यांचे राष्ट्रीयीकरण झाल्याचे एनजीओ व विरोधी पक्षाचे म्हणणो आहे. पारंपरिक मच्छीमारांसह अन्य घटक त्यामुळे अडचणीत येतील व गोव्याचा नद्यांवरील हक्कही जाईल असा अनेकांचा दावा आहे. कोळसा वाहतूक मोठय़ा प्रमाणात करता यावी म्हणून हे सारे केले जात आहे, अशी टीका काँग्रेसने सातत्याने केली आहे.

सरकारला हे दावे मान्य नाहीत. गोव्यातील नद्यांना केंद्र सरकारने राष्ट्रीय महत्त्व दिले असल्याचे सरकारचे म्हणणो आहे. यापूढे गोवा सरकार जो करार करणार आहे, त्या करारामुळे नद्यांबाबतचे सगळे अधिकार गोवा सरकारकडेच राहतील असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणो आहे. नद्या उसपून स्वच्छ करण्याच्या कामासाठी केंद्र सरकार निधी देईल, असेही सांगण्यात येते. 

दरम्यान, सरकारच्या सादरीकरणामुळे काँग्रेसचे आमदार किती समाधानी होतील किंवा त्यांचे शंका निरसन किती होईल हे सोमवारी सायंकाळीच स्पष्ट होईल. कारण विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सोमवारी सायंकाळी चार वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पातील विरोधी पक्षनेत्याच्या चेंबरमध्ये ती बैठक होईल. दि. 13 पासून सुरू होत असलेल्या विधानसभा अधिवेशनाबाबत त्या बैठकीत चर्चा होईल.

तसेच रणनीती ठरेल. सभागृहात विविध विषय कसे उपस्थित करावे व सर्व विरोधी आमदारांमध्ये समन्वय कसा असावा याविषयी बैठकीत चर्चा होईल. आम्ही सरकारला विरोधासाठी विरोध करणार नाही. यापूर्वीही आम्ही तसे केलेले नाही पण गोमंतकीयांना भेडसावणा:या समस्या तसेच गोव्याच्या हिताचे प्रश्न आम्ही हिरहिरीने विधानसभेत मांडू व त्याबाबत आम्ही कमी पडणार नाही, असे कवळेकर यांनी सांगितले.