शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मंत्र्यांच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा: रवी नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 08:23 IST

सद्यस्थितीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तम काम करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'मंत्रिमंडळ फेररचनेच्या चर्चाबाबत मी काहीच बोलणार नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारावे. कारण, मंत्री काम कसे करतात, मंत्री कोणाला करावे याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांच्या कामाचा, प्रगतीचा आढावा घ्यावा,' असे कृषी मंत्री रवी नाईक यांनी म्हटले आहे.

'कोणता मंत्री कसे काम करीत आहे, हे मुख्यमंत्री अभ्यासतात. मी त्यावर काही भाष्य करू शकत नाही. पण मी मुख्यमंत्री असताना कधीही, कुठल्याही मंत्र्याची विकेट काढली नाही. ते स्वत:च आपली विकेट पाडत होते,' असे मिश्कील भाष्य नाईक यांनी केले. 

सद्यस्थितीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तम काम करीत आहे. कामगिरी चांगली आहे. ते नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधून समस्या जाणून घेतात, शक्य असतील ती कामे करतात, असेही नाईक यांनी म्हटले आहे. आताच्या फेरबदलात कोणाची विकेट जाते हे पाहू' असेही नाईक म्हणाले. 

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण