शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
4
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
5
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
6
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
7
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
8
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
9
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
10
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
11
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
12
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
13
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
14
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
15
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
16
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
17
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
18
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
19
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
20
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा

दहशतवादी कारवायांचा धोका असल्याने गोव्यात दोन महिन्यांसाठी जमावबंदी  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 7:06 PM

पश्चिम किनारपट्टीवर अतिरेकी कारवायांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याने गोव्यात दोन महिन्यांसाठी जमावबंदीचे कमल १४४ लागू करण्यात आले आहे.

पणजी : पश्चिम किनारपट्टीवर अतिरेकी कारवायांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्याने गोव्यात दोन महिन्यांसाठी जमावबंदीचे कमल १४४ लागू करण्यात आले आहे. 

उत्तरेच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर. मेनका यांनी काढलेल्या आदेशात पुढील ६0 दिवस १0 एप्रिलपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर दहशतवादी कायवायांचा धोका असल्याचे गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. गोव्यातही धोका असल्याने हा आदेश काढण्यात आला आहे. 

या आदेशात जिल्हाधिकारी म्हणतात की,‘मानवी जीवनाला धोका पोचविणाºया कारवायांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांकडून कोणत्याही घातपाती कारवाया होऊ नयेत तसेच राज्याच्या सुरक्षेला धोका पोचू नये यासाठी जमावबंदी लागू केली जात आहे. 

भाडेकरु ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती घरमालक, सदनिकामालक, हॉटेल्स, लॉजिंग व बोर्डिंग, खाजगी गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट हाउसमालक व धार्मिक संस्थांनी घ्यावी, असे या आदेशात बजावण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवा