शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बाजारात आंब्यानंतर आता फणसाची आवक वाढली! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 15:17 IST

शहरी भागासारखी ग्रामीण भागात मात्र फणसाला तेवढी मागणी नाही.

- नारायण गावस

पणजी : राज्यात आता आंब्याप्रमाणे फणसाची आवक वाढली आहे. पण आंब्या सारकी फणसाला मागणी नाही तरी पणजी मार्केटमध्ये मोठ्या आकाराचा कापा फणस आता ४०० ते ५०० रपये एक विकला जात आहे तर काप्या फणसाचे साफ करुन काढलेले गरे १०० रुपयांना विकले जात आहे. पण शहरी भागासारखी ग्रामीण भागात मात्र फणसाला तेवढी मागणी नाही.

राज्यात आंब्या प्रमाणे फणसाच्या बागा आहेत, पण फणसाला आंब्यासारखी मागणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील मोठी फणसाची झाडे कापून टाकली आहे. काही मोजकीच फणसाची आहेत. सत्तरी, काणकोण, केपे ,फोंडा, पेडणे अशा काही तालुक्यामध्ये डोंगराळ भागात फणसाची मोठी झाडे आहेत. आताचे युवक फणसाचे गरे जास्त खात नसल्याने  कुणालाही  फणस नको आहे. पण शहरी भागात अजूनही काही लोक फणसाचे गरे आवडीने खातात म्हणून मार्केटमध्ये फणसाला मोठी मागणी आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फणस कुजून वाया जात आहेत. आता मे ते जून पर्यंत दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात फणसांची आवक वाढणार आहे. आता रसाळ तसेच कापे फणस मोठ्या प्रमाणात बाजारात यायला सुरवात होणार आहे. गावागावान तर फणसाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात रसाळ फणस कुजत पडलेले आम्हाला पहायला मिळतात. या रसाळ फणसांना काहीच मागणी नसते. 

फणसापासून अनेक खाद्य वस्तूआता फणसाला जास्त  मागणी नसल्याने कृषी खाते तसेच कृषी खात्याच्या आत्मा या संस्थेमार्फत  फणसापासून विविध पदार्थ  बनविण्याचे  प्रशिक्षण महिलांना दिली जात आहे. मागील काही वर्षापासून सुरु केले आहे. गोवा जैवविविधता मंडळही असे फणसापासून फणसाचे चिप्स, त्याचप्रमाणे फणसाचे पापड, फणसाचा ज्यूस तसेच फणसाचे मिठाई व  इतर विविध गोड पदार्थ बनविले जातात त्यांना मागणीही असते.

टॅग्स :goaगोवा