शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

मुंबई- गोवा बोटसेवा पावसाळ्यानंतर - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 11:21 IST

मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे आजारी असले तरी गोव्यातील विकास कामांवर परिणाम झालेला नाही, अन्य मंत्री सक्षमपणो काम करत आहेत, असा दावा गडकरी यांनी केला.

पणजी : मुंबई ते गोवा अशी प्रवासी बोटसेवा आताच सुरू होणार होती पण पावसाळा सुरू झाल्यामुळे दोन महिन्यांचा विलंब लागला आहे. पावसाळ्य़ानंतर ही बोटसेवा सुरू होईल, असे केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्रलयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. मंत्री गडकरी म्हणाले, की गोवा- मुंबई जलमार्गावर प्रायोगिक तत्त्वावर बोट चालवून पाहिली गेली आहे. प्रयोग नुकताच पूर्ण झाला आहे. आता पावसात काही करता येत नाही. पावसाळ्य़ानंतर पूर्णपणो जलवाहतूक सुरू होईल. 

गोव्यातील मांडवी नदीवरील तिस:या पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गडकरी पणजीत आले होते. त्यांच्या हस्ते मांडवी नदीवरील पुलाच्या शेवटच्या भागाचे काम पूर्ण केले गेले. गोव्याचे बांधकाम व नदी परिवहन मंत्री सुदिन ढवळीकर हेही यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, की मुंबईत केंद्र सरकार मोठय़ा क्रुझ टर्मिनलचे बांधकाम करत आहोत. सध्या सुमारे 8क् पर्यटक बोटी मुंबईत येतात. गोव्यातही साठ- सत्तर जहाजे येत असतील. गोव्यातही छोटे क्रुझ टर्मिनल बांधले गेले आहे. मुंबईतील काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षात एकूण साडेनऊशे पर्यटक जहाजे मुंबईत येतील. मुंबईहून बोटीद्वारेच अंदमान निकोबार, मालदिव, सिंगापुर, बाली आदी ठिकाणी जाण्याची सोय करता येईल. 

मंत्री गडकरी म्हणाले, की गोव्यात मोपा हा आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून होण्यापूर्वी येथील जलमार्ग विमानतळाशी जोडता येतील काय याचे सव्रेक्षण करण्याची सूचना मी राज्य सरकारला केली आहे. म्हणजे विमानतळावर प्रवासी उतरल्यानंतर हॉटेलमध्ये रस्त्याने न जाता हे प्रवासी जहाजातून जाऊ शकतील. व्हीनसप्रमाणो गोव्यातही करता येईल. गोव्यातील बंदर कप्तान खात्याच्या प्रमुख अधिका:याकडून विविध प्रकारचे प्रश्न प्रत्येक प्रकल्पासाठी उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे एखादी जेटी बांधून झाली तरी, त्या जेटीचा प्रवासी वर्गासाठी वापर करण्याकरिता विलंब होतो. जेटीच्या वापरासाठी देखील केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाचा दाखला हवा, असे बंदर कप्तान खात्याचे अधिकारी म्हणतात. विकास कामांसाठी गोव्याच्या प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे आजारी असले तरी गोव्यातील विकास कामांवर परिणाम झालेला नाही, अन्य मंत्री सक्षमपणो काम करत आहेत, असा दावा गडकरी यांनी केला.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी