शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मागण्या मान्य करा अन्यथा संप, कदंबा कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 13:44 IST

जर सरकारने या मागण्या त्वरीत मान्य केल्या नाही तर कंदबा महामंडळाचे कर्मचारी राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहे, असे आवाहन आयटकचे संयोजक कामगार नेेते ॲड. ख्रिस्तोफर फोन्सेको यांनी पणजीत आयाेजित केलेल्या पत्रकार परिषद केले. 

नारायण गावस -पणजी: अनेक वर्षापासून कंदबा महामंडळाचे कर्मचारी सरकारकडे आपल्या विविध मागण्या मान्य करण्याची मागणी करत आहे. सातवा वेतन लागू करणे, ३४ महिन्यांची थकबाकी असे अनेक विषय आहेत. आता सरकारला हे कामगार शेवटचे इशारा देत आहे. जर सरकारने या मागण्या त्वरीत मान्य केल्या नाही तर कंदबा महामंडळाचे कर्मचारी राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहे, असे आवाहन आयटकचे संयोजक कामगार नेेते ॲड. ख्रिस्तोफर फोन्सेको यांनी पणजीत आयाेजित केलेल्या पत्रकार परिषद केले. 

कदंबा महामंडळाचे कर्मचारी गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत आहे. आपल्या मागण्यासाठी वेळाेवेळी आंदोलन केली पण सरकारने काहीच दखल घेतली नाही. कदंबा महामंडळ महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे. जर या कामगारांनी संप केला तर याचा सर्वंना फटका बसणार आहे. सरकारतर्फे एस्मा लागु केला तरीही कर्मचारी संपावर जाणार आहे. याची दखल सरकारने घ्यावी. या कर्मचाऱ्यांचा वापर प्रत्येक सरकारी कामासाठी केला जातो. पण त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जाते.

कंदंबा महामंडळात ३० वर्षे सेवा करुनही निवृत्त झाल्यावर या कामगारांना २ ते २.५ हजार रुपये पेन्शन दिले जाते. तर महामंडळातील बदली कामगारांना फक्त १८ हजार पगार दिला जात आहे. ही एक प्रकारे सरकारकडून छळवणूक आहे .या कामगारांनी आपल्या कुटुंबाचे पालन कसे करावे, असेही ख्रिस्तोफर फोन्सेका म्हणाले.

सरकारने गेल्या आठ वर्षात फक्त १०० रुपये किमान वेतनात वाढ केली आहे. अकुशल कामगारांना प्रतिदीन फक्त ५०० रुपये पगार दिला जातो. राज्यात महागाई मात्र भरमसाठ वाढली आहे. यात ते आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करणार आहे. त्यामुळे किमान वेतन हे ८५० रुपये होणे गरजेचे आहे असेही खिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाagitationआंदोलन