शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मिरामार किनाऱ्यावर वीज कोसळून केरळ येथील पर्यटकाचा मृत्यू

By पूजा प्रभूगावकर | Updated: May 16, 2024 13:30 IST

पणजी: मिरामार किनाऱ्यावर मंगळवारी कोसळलेल्या विजेच्या धक्क्याने केरळ येथील पर्यटक अखिल विजयन (३५) याला मरण आले. तर त्याची पत्नी ...

पणजी: मिरामार किनाऱ्यावर मंगळवारी कोसळलेल्या विजेच्या धक्क्याने केरळ येथील पर्यटक अखिल विजयन (३५) याला मरण आले. तर त्याची पत्नी व मित्र बेशुध्द पडले. याप्रकरणाची पणजी पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

अखिल हा आपली पत्नी, मित्रांसोबत गोव्यात फिरण्यासाठी आला होता.मंगळवारी रात्री सात ते आठ जण मिरामार किनाऱ्यावर फिरायला आली होती. यात अखिल, त्याची पत्नी, मित्र तसेच लहान मुलांचा समावेश होता. अचानक विजेच्या लखलखाटासह तसेच ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाल्याने हे सर्व जण किनाऱ्यावरुन आपल्या गाडीकडे निघाले. इतक्यात अखिल , त्याची पत्नी व एक मित्र अचानक किनाऱ्यावरच कोसळले असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

घटने नंतर किनाऱ्यावरील उपस्थितांनी या सर्वांना १०८ रुग्णवाहिकेव्दारे गाेमेकॉत उपचारासाठी दाखल केले होते. मात्र अखिल याला मृत घोषित करण्यात आले. तर त्याची पत्नी व मित्र शुध्दीवर आले .मृतदेहावर झालेल्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरावर विजेच्या धक्क्यामुळे जखमा झाल्याचे आढळून आले.त्यानुसार अखिल याचा मृत्यू हा मिरामार किनाऱ्यावर मंगळवारी कोसळलेल्या विजेच्या धक्क्याो झाल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Rainपाऊस