शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

७० हजार गोंयकारांनी सोडले भारतीय नागरिकत्व; पासपोर्ट कार्यालयाने दिलेल्या माहितीतून सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 09:54 IST

गोमंतकीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : २०११ ते २०२२ या ११ वर्षांच्या काळात ६९,३०३ गोमंतकीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले असल्याची माहिती गोवा पासपोर्ट कार्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली.

नोकरी, व्यवसायासाठी देशाचे नागरिकत्व सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. मागील ११ वर्षांत सुमारे १६.२१ लाख भारतीयांनी देशाचे नागरिकत्व सोडले. त्यांचे पासपोर्ट देशभरातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयांमध्ये जमा केले आहेत. नागरिकता सोडणाऱ्यात आठ राज्यांचे प्रमाण अधिक आहे आणि त्यातही गोमंतकीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

जमा केलेल्या ६९.३०३ पासपोर्टपैकी ४०.४५ टक्के पासपोर्ट गोव्यातील आरपीओमध्ये आत्मसमर्पण करण्यात आले होते, असे परराष्ट्र मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) अर्जाच्या उत्तरात सामायिक केलेली आकडेवारी उघड करते.

एकूण नागरिकता सोडणाऱ्यात ९० टक्के लोक हे गोवा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र. केरळ, तामिळनाडू, दिल्ली आणि चंदीगड येथील आहेत. त्यातही ६९.३०३ म्हणजेच ४०.४५ टक्के गोव्यातील लोक आहेत. देश सोडणाऱ्याा गोव्यातील लोकांत पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारणारे सर्वाधिक आहेत. तसेच इंग्लंडचे नागरिकत्व घेतलेलेही आहेत.

१६.२१ लाख लोकांनी नागरिकत्व सोडले

२०११ पासून आरपीओमध्ये आत्मसमर्पण केलेले ६९,३०३ पासपोर्ट, या कालावधीत सोडण्यात आलेल्या भारतीय नागरिकत्वाचा केवळ एक अंश आहे. २०११ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत १६.२१ लाखांहून अधिक भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडल्याची माहितीही यावेळी देण्यात आली

 

टॅग्स :goaगोवा