शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

७० हजार गोंयकारांनी सोडले भारतीय नागरिकत्व; पासपोर्ट कार्यालयाने दिलेल्या माहितीतून सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 09:54 IST

गोमंतकीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : २०११ ते २०२२ या ११ वर्षांच्या काळात ६९,३०३ गोमंतकीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले असल्याची माहिती गोवा पासपोर्ट कार्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली.

नोकरी, व्यवसायासाठी देशाचे नागरिकत्व सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. मागील ११ वर्षांत सुमारे १६.२१ लाख भारतीयांनी देशाचे नागरिकत्व सोडले. त्यांचे पासपोर्ट देशभरातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयांमध्ये जमा केले आहेत. नागरिकता सोडणाऱ्यात आठ राज्यांचे प्रमाण अधिक आहे आणि त्यातही गोमंतकीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

जमा केलेल्या ६९.३०३ पासपोर्टपैकी ४०.४५ टक्के पासपोर्ट गोव्यातील आरपीओमध्ये आत्मसमर्पण करण्यात आले होते, असे परराष्ट्र मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) अर्जाच्या उत्तरात सामायिक केलेली आकडेवारी उघड करते.

एकूण नागरिकता सोडणाऱ्यात ९० टक्के लोक हे गोवा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र. केरळ, तामिळनाडू, दिल्ली आणि चंदीगड येथील आहेत. त्यातही ६९.३०३ म्हणजेच ४०.४५ टक्के गोव्यातील लोक आहेत. देश सोडणाऱ्याा गोव्यातील लोकांत पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारणारे सर्वाधिक आहेत. तसेच इंग्लंडचे नागरिकत्व घेतलेलेही आहेत.

१६.२१ लाख लोकांनी नागरिकत्व सोडले

२०११ पासून आरपीओमध्ये आत्मसमर्पण केलेले ६९,३०३ पासपोर्ट, या कालावधीत सोडण्यात आलेल्या भारतीय नागरिकत्वाचा केवळ एक अंश आहे. २०११ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत १६.२१ लाखांहून अधिक भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडल्याची माहितीही यावेळी देण्यात आली

 

टॅग्स :goaगोवा