शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

७० हजार गोंयकारांनी सोडले भारतीय नागरिकत्व; पासपोर्ट कार्यालयाने दिलेल्या माहितीतून सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 09:54 IST

गोमंतकीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : २०११ ते २०२२ या ११ वर्षांच्या काळात ६९,३०३ गोमंतकीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले असल्याची माहिती गोवा पासपोर्ट कार्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली.

नोकरी, व्यवसायासाठी देशाचे नागरिकत्व सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. मागील ११ वर्षांत सुमारे १६.२१ लाख भारतीयांनी देशाचे नागरिकत्व सोडले. त्यांचे पासपोर्ट देशभरातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयांमध्ये जमा केले आहेत. नागरिकता सोडणाऱ्यात आठ राज्यांचे प्रमाण अधिक आहे आणि त्यातही गोमंतकीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

जमा केलेल्या ६९.३०३ पासपोर्टपैकी ४०.४५ टक्के पासपोर्ट गोव्यातील आरपीओमध्ये आत्मसमर्पण करण्यात आले होते, असे परराष्ट्र मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) अर्जाच्या उत्तरात सामायिक केलेली आकडेवारी उघड करते.

एकूण नागरिकता सोडणाऱ्यात ९० टक्के लोक हे गोवा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र. केरळ, तामिळनाडू, दिल्ली आणि चंदीगड येथील आहेत. त्यातही ६९.३०३ म्हणजेच ४०.४५ टक्के गोव्यातील लोक आहेत. देश सोडणाऱ्याा गोव्यातील लोकांत पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारणारे सर्वाधिक आहेत. तसेच इंग्लंडचे नागरिकत्व घेतलेलेही आहेत.

१६.२१ लाख लोकांनी नागरिकत्व सोडले

२०११ पासून आरपीओमध्ये आत्मसमर्पण केलेले ६९,३०३ पासपोर्ट, या कालावधीत सोडण्यात आलेल्या भारतीय नागरिकत्वाचा केवळ एक अंश आहे. २०११ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत १६.२१ लाखांहून अधिक भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडल्याची माहितीही यावेळी देण्यात आली

 

टॅग्स :goaगोवा