शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग, हॉटेलांसोबत ५५ करार, आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करून संधीचा फायदा घ्यावा: मुख्यमंत्री सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:18 IST

३३,००० हजार इच्छुकांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेखाली सुतार, गवंडी, शिंपी व इतर मिळून पारंपरिक व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कुशल युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी उद्योग, हॉटेलांकडे मिळून सरकारने ५५ परस्पर सामंजस्य करार केलेले आहेत. राज्यातील युवकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

फर्मागुढी येथील आयटीआय केंद्रात डायकिन कंपनीच्या सहयोगाने स्थापन केलेल्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीने करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे चेअरमन कंवलजित जावा, कौशल्य विकास खात्याचे संचालक एस. एस. गांवकर, लेविन्सन मार्टिन्स व अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, 'डायकिन कंपनीकडे सरकारने हातमिळवणी केल्याने कौशल्यप्राप्त युवक, युवतींना नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल.

उद्योग तसेच हॉटेलांच्या गरजेनुसार मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व आयटीआय केंद्रांमध्ये पूरक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. प्लंबिंग, फायर सेफ्टी, आदी अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. दहावीनंतर दोन वर्षांचा आयटीआय कोर्स केल्यास बारावी उत्तीर्ण समकक्ष प्रमाणपत्र दिले जाते.

असे आहेत लाभार्थी

सावंत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री पाथ योजना तसेच इतर योजनांमधून युवकांना कुशल बनवले जात आहे. मुख्यमंत्री अप्रेंटिस योजनेचा १०,१६६ युवकांनी लाभ घेतला. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा राज्यात ११,४३८ जणांनी लाभघेतला, तर ३३,००० हजार इच्छुकांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेखाली सुतार, गवंडी, शिंपी व इतर मिळून पारंपरिक व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत