शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

युवक काँग्रेसचे निषेधासन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:57 IST

भाजपप्रणीत राज्य सरकारला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी चार वर्ष पूर्ण झाली. मात्र भाजप सरकार व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नाही. सरकारच्या जनहितवादी धोरणाविरोधात स्थानिक इंदिरा गांधी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविविध योगासने : सरकारच्या धोरणाविरोधात कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजपप्रणीत राज्य सरकारला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी चार वर्ष पूर्ण झाली. मात्र भाजप सरकार व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नाही. सरकारच्या जनहितवादी धोरणाविरोधात स्थानिक इंदिरा गांधी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणाबाबत संताप व्यक्त केला.या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युकाँचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, प्रशांत आखाडे, शंकरराव सालोटकर, सी.बी.आवळे, पी.टी.मसराम, पांडुरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, मिलींद बागेसर, मिलींद खोब्रागडे, अमोल भडांगे, उमेश कुळमेथे, आशिष कन्नमवार, विश्वजित कोवासे, बाळू मडावी, रजनिकांत मोटघरे, प्रकाश मोहुर्ले, निखील खोब्रागडे, प्रतीक बारसिंगे, विवेक घोंगडे, अभिजीत धाईत, तौफिक शेख, राकेश गणवीर, एजाज शेख, महेश जिल्लेवार, राकेश गिरसावळे, कमलेश खोब्रागडे, एनएसयूआयचे अधीर इंगोले, वैभव कडस्कर तसेच सूरज मडावी, योगेश नैताम, फारूख अली, नीलेश मेश्राम, विजय वागुलकर, पंकज बारसिंगे, प्रकाश खेडेकर आदी उपस्थित होते.सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी; जनतेचा भ्रमनिरास- नामदेव उसेंडीभाजपच्या पदाधिकाºयांनी २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही या सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही. भाजपप्रणीत सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी यांनी यावेळी भाषणातून केला. विद्यमान सरकारची कर्जमाफी योजना पूर्णत: फसली असून सरकारच्या या धोरणाने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सरकारच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे, असेही डॉ.नामदेव उसेंडी यावेळी म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस