शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

युवक काँग्रेसचे निषेधासन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:57 IST

भाजपप्रणीत राज्य सरकारला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी चार वर्ष पूर्ण झाली. मात्र भाजप सरकार व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नाही. सरकारच्या जनहितवादी धोरणाविरोधात स्थानिक इंदिरा गांधी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविविध योगासने : सरकारच्या धोरणाविरोधात कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजपप्रणीत राज्य सरकारला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी चार वर्ष पूर्ण झाली. मात्र भाजप सरकार व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नाही. सरकारच्या जनहितवादी धोरणाविरोधात स्थानिक इंदिरा गांधी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणाबाबत संताप व्यक्त केला.या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युकाँचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, प्रशांत आखाडे, शंकरराव सालोटकर, सी.बी.आवळे, पी.टी.मसराम, पांडुरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, मिलींद बागेसर, मिलींद खोब्रागडे, अमोल भडांगे, उमेश कुळमेथे, आशिष कन्नमवार, विश्वजित कोवासे, बाळू मडावी, रजनिकांत मोटघरे, प्रकाश मोहुर्ले, निखील खोब्रागडे, प्रतीक बारसिंगे, विवेक घोंगडे, अभिजीत धाईत, तौफिक शेख, राकेश गणवीर, एजाज शेख, महेश जिल्लेवार, राकेश गिरसावळे, कमलेश खोब्रागडे, एनएसयूआयचे अधीर इंगोले, वैभव कडस्कर तसेच सूरज मडावी, योगेश नैताम, फारूख अली, नीलेश मेश्राम, विजय वागुलकर, पंकज बारसिंगे, प्रकाश खेडेकर आदी उपस्थित होते.सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी; जनतेचा भ्रमनिरास- नामदेव उसेंडीभाजपच्या पदाधिकाºयांनी २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही या सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही. भाजपप्रणीत सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी यांनी यावेळी भाषणातून केला. विद्यमान सरकारची कर्जमाफी योजना पूर्णत: फसली असून सरकारच्या या धोरणाने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सरकारच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे, असेही डॉ.नामदेव उसेंडी यावेळी म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस