शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

वैरागडात महिलांची सुरू आहे पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: May 6, 2015 01:38 IST

गेल्या १०-१५ वर्षांपासून उन्हाळ्यात आरमोरी तालुक्यात वैरागड येथे पाणी टंचाईची भीषण समस्या ऐरणीवर येत आहे.

वैरागड : गेल्या १०-१५ वर्षांपासून उन्हाळ्यात आरमोरी तालुक्यात वैरागड येथे पाणी टंचाईची भीषण समस्या ऐरणीवर येत आहे. गावातील २५ वर्षांपूर्वीची जुनी नळ पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली असून गावात पाण्याची असमान वितरण होत आहे. परिणामी गावातील बेघर वस्तीतील महिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील हातपंपावरून पाणी आणत असल्याचे चित्र आहे. वैरागड येथे २५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली जुनी नळ पाणी पुरवठा योजना वाढत्या लोकसंख्यमुळे अपुरी ठरत आहे. त्यामुळे सतत गेल्या १५ वर्षांपासून नागरिक व महिलांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात उन्हाळ्यात भासणारी पाणी टंचाईची भीषण समस्या तत्काळ मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी अनेकदा निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली. मात्र नागरिकांच्या या निवेदनाची ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत भोयर यांच्या घराजवळ दीड लाख हजार लिटर क्षमतेची पाणी पुरवठ्याची नवीन टाकीचे बांधकाम करण्यात आले, मात्र वैरागडातील पाणी समस्या मार्गी लागली नाही. अपुऱ्या नळ पाणी पुरवठ्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना हातपंप, विहिर आदी स्त्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. सदर स्त्रोतांचे अंतर दोन ते तीन किमी अंतरावर असल्याने महिलांची पाण्यासाठी सध्या पंचाईत होत आहे. (वार्ताहर)२६ जानेवारी २०१३ रोजी वैरागड येथे झालेल्या ग्रामसभेत नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या ठरावाच्या प्रती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे २०१४ च्या डिसेंबर महिन्यात पाठविल्या. या ठरावात अनेक त्रुट्या आढळून आल्याने पाणी पुरवठा विभागाने नव्या नळ योजनेचा प्रस्ताव ग्रा.पं. प्रशासनाकडे परत पाठविला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला असून याला तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे माहिती आहे.