शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पाऊस नसल्याने रोवणी खोळंबली

By admin | Updated: July 15, 2015 01:53 IST

यंदा पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. पहिल्याच आगमनात पावसाच्या धारा संततधार राहिल्याने बळीराजाने पाऊस बंद झाल्यानंतर चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली.

धान पऱ्हे करपण्याच्या मार्गावर : शेताच्या बांध्या अद्यापही कोरड्याचदेसाईगंज : यंदा पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. पहिल्याच आगमनात पावसाच्या धारा संततधार राहिल्याने बळीराजाने पाऊस बंद झाल्यानंतर चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली. पेरणी होताच पावसाने १० ते १५ दिवस दडी मारल्यामुळे धान पीक करपण्याच्या मार्गावर होते. परंतु दोन दिवसांपुर्वी पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला असला तरी विसोरा परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान पऱ्हे रोवणीलायक होऊनही शेतातील बांध्यांमध्ये पाणी न साचल्याने रोवणीचा कालावधी निघून जात आहे. परिणामी शेतकरी बांधवांमध्ये चिंता पसरली असून रोवणीची कामे खोळंबली आहे. येत्या आठवड्याभऱ्यात पावसाचे आगमन दमदार न झाल्यास शेतकरी बांधवांची अडचण आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. आकाशाकडे टक लावून शेतकरीबांधव मुसळधार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. देसाईगंज तालुक्यासह देसाईगंज उपविभागातील बहुतांश भागात अशीच परिस्थिती असून शेतकरी कमालीचा हवालदील झाला आहे. अनेक भागात वाढत्या उष्णतामानामुळे पऱ्हे करपू लागल्याने शेतकऱ्यांची चिंताा वाढली आहे . (वार्ताहर)भामरागडातही १५ दिवसांपासून पाऊस गायबजून महिन्याच्या १५ तारखेला भामरागडात पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारली असून शेतकरी हवालदील झाला आहे. अनेक ठिकाणी पऱ्हे सुकून गेले असून काहींनी दुसऱ्यांदा पऱ्हे टाकले. परंतु ते अद्यापही उगवलेले नाही. जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. तेंदूपत्ता हंगाम संपून शेतकरी शेती मशागतीच्या कामासाठी लागला आहे. परंतु पाउस नसल्याने शेतकऱ्याची चिंंता वाढली आहे. त्यामुळे पाऊस जर आला नाही तर भामरागड तालुक्यात अनेक शेत्या यंदा रिकाम्याच राहण्याची शक्यता आहे.