शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

शेतकऱ्यांचे नुकसान,पंचनामे कधी होणार? शेतकऱ्यांची नदीपात्रात आंदोलन करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:30 IST

Gadchiroli : अवकाळी पावसामुळे गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांत आतोनात नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मार्च महिन्यातच नद्यांचे पात्र कोरडेठाक पडले आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आहे. रानटी हत्तींचा धुडगूस वाढला आहे, पण पालकमंत्री व सहपालकमंत्री आहेत कुठे, असा सवाल काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी २४ रोजी केला आहे.

जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरीसारख्या मोठ्या नद्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तर कधी गोसेखुर्द धरणातील विसर्ग किंवा मेडीगड्डा धरणातील 'बॅकवाटर'मुळे जिल्ह्यात वारंवार पूरस्थिती निर्माण होते. यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. ही भरपाई भरून काढण्यासाठी नदीकाठावरील अनेक शेतकरी उन्हाळी पिके घेतात. मात्र, गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असून शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. भरपाई देण्याची मागणी काँग्रेसने केली.

नदीपात्रात आंदोलन करण्याची तयारीशेतकरीप्रश्नी लक्ष वेधून घेण्यासाठी नदीपात्रात उतरून आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे. रानटी हत्तींनी आरमोरी तालुक्यात मका पिकाचे नुकसान केले. यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. पालकमंत्री व सहपालकमंत्री हेलिकॉप्टर दौरे करून जातात, पण शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत नाहीत, असा आरोप ब्राम्हणवाडे यांनी केला आहे.

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली