शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

एसटीची चाके आता येताहेत रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 05:00 IST

राज्य शासनाने शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला असून प्रत्येक शनिवारी व रविवारी सुटी दिली आहे. दाेन दिवस शासकीय कार्यालये बंद राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्थळी येत नाही. तसेच शासकीय कर्मचारीही प्रवास करीत नसल्याने हे दाेन दिवस एसटीला पूर्वीच्या तुलनेत कमी प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शाळा सुरू झाल्या असल्या तरी काही विद्यार्थी शाळेत अनुपस्थित आहेत. तसेच महाविद्यालये बंद आहेत.

ठळक मुद्देपूर्ण क्षमतेने बसफेऱ्या सुरू, ग्रामीण भागातही पाेहाेचत आहे एसटी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाचा प्रभाव कमी हाेताच गडचिराेली आगारातून पूर्ण क्षमतेने बसेस साेडल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची साेय हाेण्याबराेबरच एसटीलाही उत्पन्न मिळत आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी जवळपास तीन महिने एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली हाेती. त्यानंतर काही अटी व शर्ती घालून बससेवा सुरू करण्यात आली. मात्र लाॅकडाऊन कायम असल्याने तसेच काेराेनाची भीती नागरिकांमध्ये कायम असल्याने नागरिक बसमध्ये बसत नव्हते. परिणामी एसटी आगाराकडून कमी प्रमाणात बसेस साेडल्या जात हाेत्या.  काेराेनाचा  प्रभाव कमी झाल्यानंतर आता एसटी गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दर दिवशी ७.५ लाखांचे उत्पन्नगडचिराेली आगारात एकूण १०३ बसेस आहेत. त्यातील ४९ बसेस मानव विकास मिशनच्या आहेत. सर्वच मार्गांवर आता बसेस सुरू आहेत. दर दिवशी ३४ हजार किमी बसेस चालतात. त्यातून ७ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. बसफेऱ्या पूर्वीएवढ्याच साेडण्यात येत असल्या तरी उत्पन्न मात्र कमी मिळत आहे. 

शनिवार, रविवारच्या सुटीचा फटका

राज्य शासनाने शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला असून प्रत्येक शनिवारी व रविवारी सुटी दिली आहे. दाेन दिवस शासकीय कार्यालये बंद राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्थळी येत नाही. तसेच शासकीय कर्मचारीही प्रवास करीत नसल्याने हे दाेन दिवस एसटीला पूर्वीच्या तुलनेत कमी प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शाळा सुरू झाल्या असल्या तरी काही विद्यार्थी शाळेत अनुपस्थित आहेत. तसेच महाविद्यालये बंद आहेत. या सर्व कारणांमुळे बसचे प्रवासी कमी झाले आहेत. याचा माेठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. सरासरी ४० एवढे भारमान मिळत आहे.

मागील १५ दिवसांपासून  जिल्ह्यातील सर्वच मार्गांवर बसेस नियमित सुरू झाल्या आहेत. तसेच नांदेड, गाेंदियाा, मानपूर, चिमूर, उमरखेड या लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू झाल्या आहेत. पूर्वीएवढ्याच बसफेऱ्या सुरू आहेत. मात्र आता प्रवासी कमी प्रमाणात  मिळत आहेत. प्रवाशांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.मंगेश पांडे, एसटी आगारप्रमुख, गडचिराेली

टॅग्स :state transportएसटी