शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

काेट्यवधी रुपयांच्या या बेवारस वाहनांचे कारायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

ज्या वाहनामुळे अपघात हाेऊन एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असल्यास सदर वाहन अपशकून मानल्या जाते. त्या वाहनामुळे अपघाताची आठवण हाेत असल्याने नागरिक सदर वाहन घरी घेऊन जाण्यास तयार हाेत नाही. तसेच कधी कधी वाहन माेठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने ते दुरुस्त करण्यास माेठा खर्च येत असल्याने वाहन परत नेले जात नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : वाहनाने एखादा अपघात किंवा गुन्हा घडल्यानंतर पाेलीस सदर वाहन जप्त करतात. वाहनाची कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित मालकाला वाहन घरी परत नेता येते. मात्र बहुतांश वाहनमालक अपघात झालेले वाहन घरी परत नेत नाही. परिणामी पाेलीस स्टेशनच्या आवारांमध्ये काेट्यवधी रुपयांची शेकडाे वाहने पडून आहेत. या वाहनांमुळे पाेलीस स्टेशनला जागा अपुरी पडत असल्याने या वाहनांचे करायचे काय, असा प्रश्न पाेलिसांसमाेर निर्माण हाेत आहे. गुन्हा घडल्यानंतर संबंधित वाहन नेमके कुणाच्या मालकीचे आहे, त्या वाहनाचा विमा काढला आहे काय, पीयूसी आहे काय, या सर्व बाबी आरटीओ कार्यालयामार्फत तपासल्या जातात. या सर्व बाबी तपासल्यानंतर वाहन संबंधित मालक परत नेऊ  शकते. 

 बहुतांश वाहने झाली भंगार गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये मागील आठ वर्षांपासूनची वाहने पडून आहेत. आठ वर्षे ऊन व पावसामुळे ही वाहने भंगार झाली आहेत. मशीन गंजल्या आहेत. गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये जवळपास २०० वाहने आहेत. ही वाहने आता भंगारात विकल्याशिवाय पर्याय नाही. 

या वाहनांनी व्यापली पाेलीस स्टेशनची जागाक्षतिग्रस्त वाहने पाेलीस स्टेशनमध्ये पडून आहेत. या वाहनांनी जागा व्यापली असल्याने पाेलीस स्टेशनला जागा कमी पडत आहे. त्यामुळे या वाहनांचे काय करावे, असा माेठा प्रश्न पाेलिसांसमाेर पडला आहे. 

वाहनाबद्दल चुकीची समजूतज्या वाहनामुळे अपघात हाेऊन एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असल्यास सदर वाहन अपशकून मानल्या जाते. त्या वाहनामुळे अपघाताची आठवण हाेत असल्याने नागरिक सदर वाहन घरी घेऊन जाण्यास तयार हाेत नाही. तसेच कधी कधी वाहन माेठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने ते दुरुस्त करण्यास माेठा खर्च येत असल्याने वाहन परत नेले जात नाही.

अपघातांचे प्रमाण वाढले-   वाहनांची संख्या वाढण्याबराेबरच अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विमा काढणे आवश्यक आहे. किमान थर्डपार्टी विमा तरी काढावा.

 

टॅग्स :Policeपोलिस