शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
3
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
4
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
5
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
6
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
7
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
8
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
9
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
10
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
11
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
12
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
13
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
14
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
15
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
16
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
17
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
18
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
19
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

निवडक लोकांचा विकास काय कामाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:13 IST

सरकारकडून विकासाचे चित्र रंगविल्या जात आहे. मात्र या विकासाचे प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेला होत नसून काही निवडक कंपन्या व नागरिकांचा होत आहे.

ठळक मुद्देसलीम खान यांचा सवाल : जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे जनजागृती कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सरकारकडून विकासाचे चित्र रंगविल्या जात आहे. मात्र या विकासाचे प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेला होत नसून काही निवडक कंपन्या व नागरिकांचा होत आहे. हा विकास देशाच्या काय कामाचा, असा प्रश्न डॉ. सलीम खान यांनी उपस्थित केला आहे.जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्टÑ संघटनेच्या वतीने गडचिरोली येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी ‘इस्लाम शांती विकास व मुक्तीसाठी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी ते पत्रकारांशी चर्चा करताना बोलत होते. डॉ. सलीम खान पुढे म्हणाले, देशाने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. मात्र स्वातंत्र्य सैनिकांना अपेक्षित हवा होता. तसा विकास झाला नाही. राजकीय पक्ष विकास या शब्दाचा वापर करण्यात व्यस्त आहेत. सध्याच्या सरकारच्या काळात समाजात तेढ, गुन्हे, उपासमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेली भीती, निराशा आणि द्वेशभावना यांचा विनाश करण्यासाठी जनजागरण केले जाईल, यासाठी १२ ते २१ जानेवारी या कालावधीत ‘इस्लाम शांती विकास व मुक्तीसाठी’ हे अभियान राज्यभरात राबवून विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत. मुस्लिम समाजाबद्दल जनसामान्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांमधून केला जाईल. आजपर्यंत झालेल्या कार्यक्रमांची वेगवेगळ्या धर्मातील नागरिकांनी कौतुक केले आहे. आलापल्ली येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे सांगितले. यावेळी प्रा. अयुब खान, जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्टÑचे जिल्हा संघटक रफिक कुरेशी उपस्थित होते.