शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

निवडक लोकांचा विकास काय कामाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:13 IST

सरकारकडून विकासाचे चित्र रंगविल्या जात आहे. मात्र या विकासाचे प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेला होत नसून काही निवडक कंपन्या व नागरिकांचा होत आहे.

ठळक मुद्देसलीम खान यांचा सवाल : जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे जनजागृती कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सरकारकडून विकासाचे चित्र रंगविल्या जात आहे. मात्र या विकासाचे प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेला होत नसून काही निवडक कंपन्या व नागरिकांचा होत आहे. हा विकास देशाच्या काय कामाचा, असा प्रश्न डॉ. सलीम खान यांनी उपस्थित केला आहे.जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्टÑ संघटनेच्या वतीने गडचिरोली येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी ‘इस्लाम शांती विकास व मुक्तीसाठी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी ते पत्रकारांशी चर्चा करताना बोलत होते. डॉ. सलीम खान पुढे म्हणाले, देशाने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. मात्र स्वातंत्र्य सैनिकांना अपेक्षित हवा होता. तसा विकास झाला नाही. राजकीय पक्ष विकास या शब्दाचा वापर करण्यात व्यस्त आहेत. सध्याच्या सरकारच्या काळात समाजात तेढ, गुन्हे, उपासमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेली भीती, निराशा आणि द्वेशभावना यांचा विनाश करण्यासाठी जनजागरण केले जाईल, यासाठी १२ ते २१ जानेवारी या कालावधीत ‘इस्लाम शांती विकास व मुक्तीसाठी’ हे अभियान राज्यभरात राबवून विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत. मुस्लिम समाजाबद्दल जनसामान्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांमधून केला जाईल. आजपर्यंत झालेल्या कार्यक्रमांची वेगवेगळ्या धर्मातील नागरिकांनी कौतुक केले आहे. आलापल्ली येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे सांगितले. यावेळी प्रा. अयुब खान, जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्टÑचे जिल्हा संघटक रफिक कुरेशी उपस्थित होते.