शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

निवडक लोकांचा विकास काय कामाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:13 IST

सरकारकडून विकासाचे चित्र रंगविल्या जात आहे. मात्र या विकासाचे प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेला होत नसून काही निवडक कंपन्या व नागरिकांचा होत आहे.

ठळक मुद्देसलीम खान यांचा सवाल : जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे जनजागृती कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सरकारकडून विकासाचे चित्र रंगविल्या जात आहे. मात्र या विकासाचे प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेला होत नसून काही निवडक कंपन्या व नागरिकांचा होत आहे. हा विकास देशाच्या काय कामाचा, असा प्रश्न डॉ. सलीम खान यांनी उपस्थित केला आहे.जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्टÑ संघटनेच्या वतीने गडचिरोली येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी ‘इस्लाम शांती विकास व मुक्तीसाठी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी ते पत्रकारांशी चर्चा करताना बोलत होते. डॉ. सलीम खान पुढे म्हणाले, देशाने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. मात्र स्वातंत्र्य सैनिकांना अपेक्षित हवा होता. तसा विकास झाला नाही. राजकीय पक्ष विकास या शब्दाचा वापर करण्यात व्यस्त आहेत. सध्याच्या सरकारच्या काळात समाजात तेढ, गुन्हे, उपासमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेली भीती, निराशा आणि द्वेशभावना यांचा विनाश करण्यासाठी जनजागरण केले जाईल, यासाठी १२ ते २१ जानेवारी या कालावधीत ‘इस्लाम शांती विकास व मुक्तीसाठी’ हे अभियान राज्यभरात राबवून विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत. मुस्लिम समाजाबद्दल जनसामान्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांमधून केला जाईल. आजपर्यंत झालेल्या कार्यक्रमांची वेगवेगळ्या धर्मातील नागरिकांनी कौतुक केले आहे. आलापल्ली येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे सांगितले. यावेळी प्रा. अयुब खान, जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्टÑचे जिल्हा संघटक रफिक कुरेशी उपस्थित होते.