शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

आठवडी बाजारावराच्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

मागील वर्षी सुद्धा कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे पाच महिने आठवडी बाजारावर बंदी होते. यामुळे आठवडी बाजारावर अवलंबून असणाऱ्या छोटे-मोठे ...

मागील वर्षी सुद्धा कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे पाच महिने आठवडी बाजारावर बंदी होते. यामुळे आठवडी बाजारावर अवलंबून असणाऱ्या छोटे-मोठे व्यावसायिकांना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागला होता. आठवडी बाजार सुरू झाल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती रुळावर येण्यास सुरुवात झाली हाेती. मात्र पुन्हा आठवडी बाजारावर बंदी आणल्यामुळे राेजगार हिरावून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दैनिक सुरू असणाऱ्या शहरातील माेठ्या दुकानात असणारी वर्दळ चालते. परंतु आठवडी बाजारात असणारी वर्दळ चालत नाही काय? असा प्रश्न आठवडी बाजारावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांनी केला आहे.

काेरची तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिक आठवडी बाजाराच्या निमित्ताने जवळपासच्या माेठ्या गावात जातात. त्या दिवशी भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतात. मात्र आठवडी बाजार नसल्याने त्यांचीही अडचण हाेत आहेत.